शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

उसने घेतलेल्या पाचशे रुपयांवरून वाद झाल्याने चिडलेल्या दोघांनी केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:44 IST

उसने घेतलेल्या पाचशे रुपयांवरून वाद झाल्याने चिडलेल्या दोघांनी आपल्या मित्राचा वालीव परिसरात खून केला. पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना अवघ्या आठ तासात आरोपींना अटक केली.

विरार : उसने घेतलेल्या पाचशे रुपयांवरून वाद झाल्याने चिडलेल्या दोघांनी आपल्या मित्राचा वालीव परिसरात खून केला. पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना अवघ्या आठ तासात आरोपींना अटक केली.करण कनोजिया (३५) हा सातीवली येथील कुवारपाडा येथील रहिवाशी होता. शुक्रवारी दुपारी त्याच्या घरातून कुजलेला वास येत असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी करणचा कुजलेला मृतदेह आढळून आला. पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक डी. बी. बांदेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धायकर, उपनिरीक्षक विनायक माने, सतीश चव्हाण, उपनिरीक्षक खडतरे, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, रवी पवार, चौघुले. जाधव, नवले यांची पथके तयार केली होती. खून केल्यानंतर आरोपींनी कोणताच पुरावा ठेवला नव्हता. त्यामुळे खबºयांमार्फत माग काढून पोलीसांनी अवघ्या आठ तासात भोला उर्फ रघुनाथ यादव, आणि मलिंगा उर्फ फुलचंदकुमार प्रजापती यांना अटक केली.वाद विकोपाला गेलाकरणने दोघांकडून पाचशे रुपये उसने घेतले होते. त्यावरून वाद झाला होता. २२ आॅगस्टला रात्री तो वाद विकोपाला गेला होता. चिडलेल्या भोला आणि मलिंगाने करणचे डोके भिंतीवर आपटून त्याला जबर मारहाण केली. नंतर जमिनीवर पाडून त्याच्यावर सुरीने वार करण्यात आले. तो मरण पावताच घराला कुलूप लावून दोघेही पसार झाले होते.