शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वाढवण बंदराच्या कामास सहा महिन्यांत प्रारंभ

By admin | Updated: October 14, 2015 02:23 IST

भूमीपुत्रांच्या प्रखर विरोधामुळे १९९६ मध्ये रद्द झालेल्या व केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार येताच पुन्हा साकार होऊ घातलेल्या वाढवण बंदराचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होईल

पालघर : भूमीपुत्रांच्या प्रखर विरोधामुळे १९९६ मध्ये रद्द झालेल्या व केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार येताच पुन्हा साकार होऊ घातलेल्या वाढवण बंदराचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होईल व त्याचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान आणि मी महाराष्ट्रात पुन्हा येऊ, त्याचा शानदार सोहळा होईल, असा गौप्यस्फोट केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जेएनपीटीच्या विस्तार सोहळ्यात केल्यामुळे पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नेहरू सेंटरमध्ये अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र ही गुंतवणूक परिषद घेतली होती. तिच्यात झालेला सर्वात मोठा गुंतवणूक करार हा वाढवण बंदराचा होता. आॅस्ट्रेलियातील पी अ‍ॅन्ड ओ या कंपनीला हे बंदर साकारणे व चालविणे याचा ठेका दिला होता. त्याबाबतचे इरादा पत्र तिला तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते देण्यात आले होते. परंतु त्याला भूमीपुत्रांनी विरोध केला होता. जवळपास ४० हजार रहिवाशांनी आपल्या स्वाक्षऱ्यानिशी या बंदराला विरोध करणारे निवेदन शिवसेनाप्रमुखांना दिले होते. त्यानुसार त्यांनी सरकारला हा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ते रद्द झालेही होते. परंतु २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर हा प्रकल्प साकार करण्याच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत. (वार्ताहर)