शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

बुडणाऱ्या नातीला वाचविले आजीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:53 IST

वसई पूर्व मधील भालिवली येथील पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत पडलेल्या नात आर्याला क्षणाचाही विचार न करता आजीने विहिरीत उडी घेऊन तिला वाचविले.

नालासोपारा : वसई पूर्व मधील भालिवली येथील पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत पडलेल्या नात आर्याला क्षणाचाही विचार न करता आजीने विहिरीत उडी घेऊन तिला वाचविले. ही घटना शुक्रवारी घडली असून आजी मंजुळाच्या प्रसंगावधानाने नातीचा जीव वाचला आहे. आज्जीबाईचं सध्या वसईत जोरदार कौतुक होत आहे.आजी ही आपल्या पतीसोबत गावापासून दूर असलेल्या शेतातील घरात मुलगा जितेश व त्याची पत्नी जोत्स्ना सह राहत आहे. शुक्र वारी मंजुळा हि शेतात एकटीच काम करीत असतांना चांदीप येथील सासरी असलेली तिची मोठी बहीण शकुंतला ही नातीला घेऊन मंजुळाला भेटायला आली. त्यामुळे मंजुळा मोठी बहीण व नातं यांना घेऊन घराकडे निघाली. मात्र पायवाटेने येत असतांना रस्त्याला लागूनच असलेल्या व काठोकाठ भरलेल्या विहीरीत नात आर्या पडली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आजीने विहिरीत झेप घेतली नातीचा हात हातात येताच तो धरून तिने तातडीने विहिरीचा काठ गाठला. काठाला असलेला लोखंडी पाईप एका हाताने पकडून दुसºया हाताने नातीला डोके वर असलेल्या स्थितीत पकडून ठेवले. मोठी बहिण शकुंतलाने आरडाओरडा करून बाजूला काम करणाºयांना बोलाविले. त्यांनी धाव घेऊन मंजुळाला व आर्याला बाहेर काढून नातीच्या पोटातील पाणी बाहेर काढले.