शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शासकीय अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:23 IST

जिजाऊ संस्थेचे बीडीओंना निवेदन : १५ दिवसांत कार्यवाहीची मागणी

मोखाडा : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी रहाणे बंधनकारक आहे. परंतु आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील किती कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहतात, हा संशोधनाचा विषय आहे. निवासी राहण्याचा दिला, जाणारा भत्ता दिशाभूल करून लाटणाºया अशा कर्मचाºयांवर कारवाईचे हत्यार उपसण्याची गरज आहे

याबाबत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने मोखाडा गटविकास अधिकाºयांना २३ जुलै रोजी पत्रव्यवहार करून पंचायत समितीच्या अंतर्गत कार्यरत सर्वच कर्मचाºयांना निवासी राहण्याबाबत सूचना कराव्यात बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात यावी, या संदर्भातील निवेदन देऊन १५ दिवसात कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कामाच्या ठिकाणी न राहणाºया २०० ग्रामसेवकांवर ठाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कारवाई केल्याचे समोर आले होते. यावेळी त्यांचे घरभाडेही बंद करून कायमचे प्रमोशन्स रद्द करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्र मगड या तालुक्यातील ग्रामसेवक बांधकाम अधिकारी शिक्षक असे सर्वच प्रशासकीय अधिकारी कामाच्या ठिकाणी राहत नाहीत.नाशिकवरून ये - जाच्जव्हार मोखाड्यातले काही मोजके कर्मचारी वगळता सर्वच कर्मचारी नाशिक वरून ये-जा करतात. याचा परिणाम विकास कामांवर होत असून मोखाडा पंचायत समितीच्या बीडीओ संगीता भांगरे काय पाऊल उचलतात याकडे साºयांचे लक्ष आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारGovernmentसरकार