शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

वाडा प्रांत कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: December 22, 2016 05:23 IST

राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजपा सरकार गोरगरिबांच्या जमिनी काढून मोठ्या भांडवलधारांच्या घशात घालत असल्याचा

वाडा : राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजपा सरकार गोरगरिबांच्या जमिनी काढून मोठ्या भांडवलधारांच्या घशात घालत असल्याचा आरोप करून आपल्या विविध मागण्यांसाठी कम्युनिस्टांनी प्रांत कार्यालयावर आज मोर्चा काढला.भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाच्या चौपदरीकरणात जमिनी गेलेल्यांना तत्काळ नुकसानभरपाई देऊन रस्त्यावरील खड्डे भरा, वरकस जमिनी कसणाऱ्या कुळांची पीकपाहणी करून फेरपंचनामे करा, गाव नमूना १४ भरून पिकांची नोंद करा, ग्राहकांना दिली जाणारी भरमसाट वीजबिले तत्काळ बंद करा तसेच प्रलंबित वीज प्रकरणे मंजूर करा, घरकुल लाभार्थ्यांची पिळवणूक बंद करा, वाडा शासकीय रूग्णालयातील परीचारिकांचा हलगर्जीपणा बंद करून रूग्ण व नातेवाईक यांना सलोख्याचे वागणूक देऊन, तत्काळ रुग्णवाहिकांची व्यवस्था करा, शाळा व अंगणवाडीच्या इमारतीचे तत्काळ नूतनीकरण करा, नळपाणी योजना तात्काळ पूर्ण करा, रोजगारहमी योजनेची अंमलबजावणी करा, वाडा शहरात जागोजागी शौचालयांची उभारणी करा अशा विविध मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.यामोर्चात राज्य कमिटी सदस्य कॉ. सुनील धानवा, कॉ. प्रकाश चौधरी, कॉ. चंदू धांगडा, कॉ. जगन म्हसे, कॉ. किरण गहला, कॉ. दामोदर बात्रायांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)