शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाडा प्रांत कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: December 22, 2016 05:23 IST

राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजपा सरकार गोरगरिबांच्या जमिनी काढून मोठ्या भांडवलधारांच्या घशात घालत असल्याचा

वाडा : राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजपा सरकार गोरगरिबांच्या जमिनी काढून मोठ्या भांडवलधारांच्या घशात घालत असल्याचा आरोप करून आपल्या विविध मागण्यांसाठी कम्युनिस्टांनी प्रांत कार्यालयावर आज मोर्चा काढला.भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाच्या चौपदरीकरणात जमिनी गेलेल्यांना तत्काळ नुकसानभरपाई देऊन रस्त्यावरील खड्डे भरा, वरकस जमिनी कसणाऱ्या कुळांची पीकपाहणी करून फेरपंचनामे करा, गाव नमूना १४ भरून पिकांची नोंद करा, ग्राहकांना दिली जाणारी भरमसाट वीजबिले तत्काळ बंद करा तसेच प्रलंबित वीज प्रकरणे मंजूर करा, घरकुल लाभार्थ्यांची पिळवणूक बंद करा, वाडा शासकीय रूग्णालयातील परीचारिकांचा हलगर्जीपणा बंद करून रूग्ण व नातेवाईक यांना सलोख्याचे वागणूक देऊन, तत्काळ रुग्णवाहिकांची व्यवस्था करा, शाळा व अंगणवाडीच्या इमारतीचे तत्काळ नूतनीकरण करा, नळपाणी योजना तात्काळ पूर्ण करा, रोजगारहमी योजनेची अंमलबजावणी करा, वाडा शहरात जागोजागी शौचालयांची उभारणी करा अशा विविध मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.यामोर्चात राज्य कमिटी सदस्य कॉ. सुनील धानवा, कॉ. प्रकाश चौधरी, कॉ. चंदू धांगडा, कॉ. जगन म्हसे, कॉ. किरण गहला, कॉ. दामोदर बात्रायांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)