शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

कॉर्पोरेट शाळांच्या विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:48 IST

कासा : शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षा पासून शिक्षण कायदाच्या विसंगत निर्णय शासन पातळीवर घेतले जातात.

शशिकांत ठाकूरकासा : शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षा पासून शिक्षण कायदाच्या विसंगत निर्णय शासन पातळीवर घेतले जातात. दररोज निघणारी शासनाची संभ्रमात टाकणारी परिपत्रके यामुळे शिक्षण संस्था, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होत असल्याने पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व सहयोगी संघटना तर्फे शनिवारी ३० डिसेंबरला पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्र ोश मोर्चाचे आयोजन केले आहे.शासनाने अगदी अलीकडेच घेतलेला स्वयं अर्थसहायीत तत्वावर कार्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्याची दिलेली परवानगी बाबतचा अध्यादेश,२ मे २०१२ नंतर शिक्षक भरतीवर घातलेली बंदी आधी प्रमुख मागण्या बरोबरच सातवा वेतन आयोग तातडीने द्यावा, , विनाअट निवड श्रेणी सर्वांना देण्यात यावी, आॅनलाईन कामातून शिक्षकांची सुटका करावी ,पेपर तपासणी अथवा मॉडरेटरचे काम ५० वर्षा वरील शिक्षकांना देऊ नये तसेच कामाच्या मानधनात वाढ करावी, राज्यातील १३००० शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय त्वरीत रद्द करावा, नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त केलेल्या कर्मचाº्यांना जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, आश्रम शाळांचे पगार नियमित आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.>अनेक महत्त्वपूर्ण मागण्याशिक्षण हक्क कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी, विनाअनुदानित शाळा व तुकड्यांना त्वरीत अनुदान देण्यात यावे,अर्ध वेळ ग्रंथपालांना पूर्ण वेळ करण्यात यावे, आदी विविध मागण्याही संघटनेने केल्या आहेत.