शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

‘शेतकऱ्यांनी भूमातेची विक्री करू नये’

By admin | Updated: February 2, 2016 01:45 IST

भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे़ शेती हेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे साधन आहे़ भविष्यात शेतीला चांगले दिवस येतीलच, त्यामुळे परवडत नाही

तलवाडा : भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे़ शेती हेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे साधन आहे़ भविष्यात शेतीला चांगले दिवस येतीलच, त्यामुळे परवडत नाही, या नावाखाली सुरू असलेली शेतीची विक्री शेतकऱ्यांनी थांबवावी, असे आवाहन कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांशी हितगुज साधताना विक्रमगड येथे केले़ गेल्या दोनचार वर्षांपासून वारंवार भातशेतीत शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हताश झाला आहे़ पण, याचा सामना करावयास हवा़ शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपरिक पद्धतीत बदल करून नवनवीन शेती उत्पादनाचे प्रयोग शेतीतून शेतकऱ्यांनी करावेत, असे नमूद करत वडिलोपार्जित शेती म्हणजे कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आहे़ क्षणिक पैशांच्या मोहाला बळी पडून आपल्या हक्काच्या शेतीचा सातबारा दुसऱ्यांच्या नावावर करणे, हे चुकीचे आहे़ शेतकऱ्यांनी फलोद्यान तसेच फुलशेतीच्या पिकांचे उत्पन्न काढून नगदी पिके, बागायती उत्पन्न घेऊन आपल्या कृषी व्यवसायाला नवी संजीवनी देण्याची गरज आहे़ शेतीची विक्री म्हणजे शेती व्यवसायाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे़ शासनाच्या नवनवीन योजनांचा फायदा घेऊन हंगामी पीक वारंवार घेणे व उत्पन्न वाढविणे, ही काळाची गरज असल्याचे विश्वनाथ पाटील यांनी या वेळी सांगितले़