शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

‘शेतकऱ्यांनी भूमातेची विक्री करू नये’

By admin | Updated: February 2, 2016 01:45 IST

भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे़ शेती हेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे साधन आहे़ भविष्यात शेतीला चांगले दिवस येतीलच, त्यामुळे परवडत नाही

तलवाडा : भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे़ शेती हेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे साधन आहे़ भविष्यात शेतीला चांगले दिवस येतीलच, त्यामुळे परवडत नाही, या नावाखाली सुरू असलेली शेतीची विक्री शेतकऱ्यांनी थांबवावी, असे आवाहन कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांशी हितगुज साधताना विक्रमगड येथे केले़ गेल्या दोनचार वर्षांपासून वारंवार भातशेतीत शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हताश झाला आहे़ पण, याचा सामना करावयास हवा़ शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपरिक पद्धतीत बदल करून नवनवीन शेती उत्पादनाचे प्रयोग शेतीतून शेतकऱ्यांनी करावेत, असे नमूद करत वडिलोपार्जित शेती म्हणजे कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आहे़ क्षणिक पैशांच्या मोहाला बळी पडून आपल्या हक्काच्या शेतीचा सातबारा दुसऱ्यांच्या नावावर करणे, हे चुकीचे आहे़ शेतकऱ्यांनी फलोद्यान तसेच फुलशेतीच्या पिकांचे उत्पन्न काढून नगदी पिके, बागायती उत्पन्न घेऊन आपल्या कृषी व्यवसायाला नवी संजीवनी देण्याची गरज आहे़ शेतीची विक्री म्हणजे शेती व्यवसायाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे़ शासनाच्या नवनवीन योजनांचा फायदा घेऊन हंगामी पीक वारंवार घेणे व उत्पन्न वाढविणे, ही काळाची गरज असल्याचे विश्वनाथ पाटील यांनी या वेळी सांगितले़