शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

शहापुरातील शेतकऱ्यांना १९ डिसेंबरपासून पाणी

By admin | Updated: November 23, 2015 01:04 IST

शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या उजव्या कालव्यालगत शेतीला या वर्षी पाणी मिळणार नाही, या वावड्यांना पेव फुटलेले असतानाच येत्या १९ डिसेंबरपासून दरवर्षीप्रमाणे पाणी सोडण्यात

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या उजव्या कालव्यालगत शेतीला या वर्षी पाणी मिळणार नाही, या वावड्यांना पेव फुटलेले असतानाच येत्या १९ डिसेंबरपासून दरवर्षीप्रमाणे पाणी सोडण्यात येणार असल्याच्या निर्णयाने वावड्यांना खीळ बसून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या भातसा धरण उजव्या कालव्यालगत असणाऱ्या शेतीसाठी दरवर्षी पाणी सोडले जाते.या वर्षी मागील वर्षीपेक्षा पाऊस कमी पडल्याने व भातसा धरण रिकामे राहिल्याने वीजनिर्मितीद्वारे सोडल्या जाणाऱ्या पाण्यात ३० टक्के कपात केली आहे. या कपातीमुळे वीजनिर्मितीवर परिणाम झालेला असतानाच या पाणीकपातीमुळे कालव्यालगत शेतीलाही पाणी मिळणार नसल्याच्या वावड्या तालुक्यात उठल्याने अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या. (वार्ताहर)