शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

शहापुरातील शेतकऱ्यांना १९ डिसेंबरपासून पाणी

By admin | Updated: November 23, 2015 01:04 IST

शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या उजव्या कालव्यालगत शेतीला या वर्षी पाणी मिळणार नाही, या वावड्यांना पेव फुटलेले असतानाच येत्या १९ डिसेंबरपासून दरवर्षीप्रमाणे पाणी सोडण्यात

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या उजव्या कालव्यालगत शेतीला या वर्षी पाणी मिळणार नाही, या वावड्यांना पेव फुटलेले असतानाच येत्या १९ डिसेंबरपासून दरवर्षीप्रमाणे पाणी सोडण्यात येणार असल्याच्या निर्णयाने वावड्यांना खीळ बसून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या भातसा धरण उजव्या कालव्यालगत असणाऱ्या शेतीसाठी दरवर्षी पाणी सोडले जाते.या वर्षी मागील वर्षीपेक्षा पाऊस कमी पडल्याने व भातसा धरण रिकामे राहिल्याने वीजनिर्मितीद्वारे सोडल्या जाणाऱ्या पाण्यात ३० टक्के कपात केली आहे. या कपातीमुळे वीजनिर्मितीवर परिणाम झालेला असतानाच या पाणीकपातीमुळे कालव्यालगत शेतीलाही पाणी मिळणार नसल्याच्या वावड्या तालुक्यात उठल्याने अनेक संघटना आक्रमक झाल्या होत्या. (वार्ताहर)