शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पर्यावरण समिती परिवहनला दाखवणार ‘आरसा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:24 IST

परिवहनच्या बसखाली येऊन अनेकांचा मृत्यू; महापालिका मुख्यालयासमोर वाहणार श्रद्धाजंली

वसई : पर्यावरण संवर्धन समितीतर्फे महानगरपालिका परिवहन बसखाली सापडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींना पालिका मुख्यालयासमोर श्रद्धांजलि वाहण्यात येणार आहे. या मृत व्यक्तींना सर्वस्वी परिवहनचा खाजगी ठेकेदार जवाबदार असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीतर्फे करण्यात येत आहे.२६ फेब्रूवारी रोजी भुईगांव येथील कमल गोविंद जोशी (६०) या महिलेचा बसखाली चिरडून मृत्यू झाला होता. वसई विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालविली जाते. या कंपनीच्या ठेकेदाराने नेमलेले चालक बेदरकारपणे अतिवेगात शहरात बस चालवित असल्याच्या तक्र ारी येत आहेत. अनेकदा हे चालक वाहतूक व रहदारीचे नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. मध्यंतरी महिला प्रवाशांशी उद्धत वर्तन करत असल्याचा चालकाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला होता. या कंपनीच्या अनेक बसेस मंजूर स्वरूपाच्या असून कार्बन मोनाक्साईडसारखा घातक धरू वातावरणात सोडत असल्यामूळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समिर वर्तक यांनी केला आहे.इतर महानगरपालिका क्षेत्रातील अपघातांच्या प्रमाणापेक्षा आपल्या येथे ते प्रमाण कमी आहे. १८ लाख विम्यातून अपघातग्रस्तांना मदत केली असून, काही ठिकाणी विम्याची रक्कम येणे बाकी आहे. बसेस चांगल्या स्थीतीत आहेत.- मनोहर सकपाळ, ठेकेदार, मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट कंपनीभुईगांव येथील मृत महिलेच्या वारसांना मदत म्हणून स्थानिक नगरसेवक यांनी ५० हजार व परिवहन कडून १५ हजार अशी एकूण ६५ हजार मदत करण्यात आली आहे. चालकांनी कामावर असताना मोबाईल जवळ ठेऊ नये म्हणून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत.- प्रितेश पाटील, परिवहन सभापती

टॅग्स :Vasai Virarवसई विरार