शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वीजबिलाची मुद्दल पाच हप्त्यांत भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:24 IST

जिल्ह्यातील ज्या घरगुती वीज ग्राहकांचा व शेतकºयांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी खंडित झालेला आहे. अशा वीजग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाची थकबाकी मुद्दल रक्कम पाच हप्त्यात भरण्याची व पहिल्याच हप्त्यात वीजपुरवठा सुरु

पालघर : जिल्ह्यातील ज्या घरगुती वीज ग्राहकांचा व शेतकºयांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी खंडित झालेला आहे. अशा वीजग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाची थकबाकी मुद्दल रक्कम पाच हप्त्यात भरण्याची व पहिल्याच हप्त्यात वीजपुरवठा सुरु करण्याची नवीन अभय योजना महावितरणने जाहीर केली असून ही योजना घरगुती वीजग्राहक व शेतकरी अशा दोन्हीसाठी सोयीची ठरणार आहे.या योजनेअंतर्गत थकबाकी विजबिलातील मुद्दल व्यतिरिक्त सर्व व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वीजबिल थकीत असलेल्या व वीजपुरवठा खंडित झालेल्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला वीजपुरवठा पूर्ववत किंवा नवीन जोडणी करून वीजबिलांपासून थकबाकीमुक्त राहण्याचे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना पालघरचे अध्यक्ष प्रकाश लवेकर व कार्यवाह निखिल मेस्त्री यांनी केले आहे.योजनेची अंतिम मुदत २९ मार्च २०१८ पर्यंत राहील.ज्या घरगुती व शेतकरी वीज ग्राहकांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी खंडित झाला आहे. अशानां या योजनेचा लाभ घेता येईल.थकीत असलेल्या तारखेपर्यंतच्या बिलाची फक्त मुद्दल रक्कमेची पाच हप्त्यात भरण्याची सुविधा योजनेत समाविष्ट आहे. पहिल्या हपत्यातच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल व उर्विरत चार हप्ते ४ महिन्यात वीजिबलासोबत भरावे लागतील.ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालेला असेल अशाना नवीन जोडणीचे आकार भरावे लागतील.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार