शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

जव्हारची नळपाणी योजना मंजूर, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन केले पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 02:41 IST

महाराष्ट सुर्वण जयंती नगरोत्थान महाज़्यान अंतर्गत जव्हार शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास १६ कोटी ७० लाखांची प्रशासकिय मान्यता शुक्र वारी देण्यात आली आहे.

जव्हार - महाराष्ट सुर्वण जयंती नगरोत्थान महाज़्यान अंतर्गत जव्हार शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास १६ कोटी ७० लाखांची प्रशासकिय मान्यता शुक्र वारी देण्यात आली आहे. खडखड धरणातून राखीव पाणी क्षेत्रातून नवीन नळपाणी योजना प्रस्ताव मागील काही वर्षापासुन नगर परिषदे मार्फत मंत्रालयात दाखल करण्यात आले होते, या प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे.जव्हार नगरपरिषदले १ सप्टेंबर २०१८ रोजी १०० वर्ष पुर्ण झाले म्हणून, दि. १ ते ६ सप्टेंबर पर्यत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी जव्हारच्या नवीन नळपाणी योजना व शहराची हद्दवाढ व इतर विकासात्मक योजनेचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी फडणवीस यांनी सभामंडपातच नळपाणी योजना मंजुर करतो अशी घोषणा केली होती. अखेर त्यांनी १६ कोटी ७० लाख रुपयांची ही योजना मंजूर करून तसे प्रशासकीय आदेश संबधीत विभागांना दिले आहेत.शहराचे विस्तारीकरण व जुनी नळपाणी योजना असल्यामुळे बहुताश भागात पाणी टंचाईची परिस्थिती आहे,. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता नगर परिषदेने तालुक्यातील खडखड धरणातून आरक्षित पाणी साठ्याचे शहरासाठी नवीन नळपाणी योजनेचा १८ कोटींचा प्रस्ताव गेल्या काही वर्षापासुन मंत्रालयात मंजूरी करीता पाठविल होता. मात्र याचा पाठपुरावा नगराध्यक्ष पटेल, उपनगराध्यक्ष पद्मा रजपूत, विरोधीपक्ष नेते दिपक कांगणे, कृणाल उदावंत तसेच इतर सर्व नगरसेवकांनी केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जव्हारकरांचा महत्वाचे पाणी प्रश्न मार्गी लागले आहे. यामुळे जव्हार भागामध्ये दिवाळी आधीच दिवाळसणाचा आनंत असून अनेकांचे पाण्यासे स्वप्न पुर्ण होणार आहे.मंजूर निधीचा तपशीलराज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किमतीच्या ९० टक्के) - १५ कोटी ३ लाख, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहग (प्रकल्प किमतीच्या १० टक्के )- १ कोटी ६७ लाखश्रीमंत यशवंतराव महाराजांनी पाणी पुरवठा योजना संस्थानाच्या निधीतून पुर्ण करून जव्हार वासीयांना जयसागर डॅम बांधून दिली आहे.राज्यात मालकीच्या धरणातून पाणी पुरवठा योजना असणारी एकमेव नगर परिषद आहे. त्यावेळेस राजेंनी जवळ जवळ २००० ते २५०० लोकसंख्या असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करून डॅम तयार केला होता. तो आजतागायात जवळ जवळ २५ हजार लोकसंख्या असलेल्या जव्हारकरांची तहान भागवित आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार