शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

जव्हारची नळपाणी योजना मंजूर, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन केले पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 02:41 IST

महाराष्ट सुर्वण जयंती नगरोत्थान महाज़्यान अंतर्गत जव्हार शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास १६ कोटी ७० लाखांची प्रशासकिय मान्यता शुक्र वारी देण्यात आली आहे.

जव्हार - महाराष्ट सुर्वण जयंती नगरोत्थान महाज़्यान अंतर्गत जव्हार शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास १६ कोटी ७० लाखांची प्रशासकिय मान्यता शुक्र वारी देण्यात आली आहे. खडखड धरणातून राखीव पाणी क्षेत्रातून नवीन नळपाणी योजना प्रस्ताव मागील काही वर्षापासुन नगर परिषदे मार्फत मंत्रालयात दाखल करण्यात आले होते, या प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे.जव्हार नगरपरिषदले १ सप्टेंबर २०१८ रोजी १०० वर्ष पुर्ण झाले म्हणून, दि. १ ते ६ सप्टेंबर पर्यत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी जव्हारच्या नवीन नळपाणी योजना व शहराची हद्दवाढ व इतर विकासात्मक योजनेचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी फडणवीस यांनी सभामंडपातच नळपाणी योजना मंजुर करतो अशी घोषणा केली होती. अखेर त्यांनी १६ कोटी ७० लाख रुपयांची ही योजना मंजूर करून तसे प्रशासकीय आदेश संबधीत विभागांना दिले आहेत.शहराचे विस्तारीकरण व जुनी नळपाणी योजना असल्यामुळे बहुताश भागात पाणी टंचाईची परिस्थिती आहे,. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता नगर परिषदेने तालुक्यातील खडखड धरणातून आरक्षित पाणी साठ्याचे शहरासाठी नवीन नळपाणी योजनेचा १८ कोटींचा प्रस्ताव गेल्या काही वर्षापासुन मंत्रालयात मंजूरी करीता पाठविल होता. मात्र याचा पाठपुरावा नगराध्यक्ष पटेल, उपनगराध्यक्ष पद्मा रजपूत, विरोधीपक्ष नेते दिपक कांगणे, कृणाल उदावंत तसेच इतर सर्व नगरसेवकांनी केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जव्हारकरांचा महत्वाचे पाणी प्रश्न मार्गी लागले आहे. यामुळे जव्हार भागामध्ये दिवाळी आधीच दिवाळसणाचा आनंत असून अनेकांचे पाण्यासे स्वप्न पुर्ण होणार आहे.मंजूर निधीचा तपशीलराज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किमतीच्या ९० टक्के) - १५ कोटी ३ लाख, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहग (प्रकल्प किमतीच्या १० टक्के )- १ कोटी ६७ लाखश्रीमंत यशवंतराव महाराजांनी पाणी पुरवठा योजना संस्थानाच्या निधीतून पुर्ण करून जव्हार वासीयांना जयसागर डॅम बांधून दिली आहे.राज्यात मालकीच्या धरणातून पाणी पुरवठा योजना असणारी एकमेव नगर परिषद आहे. त्यावेळेस राजेंनी जवळ जवळ २००० ते २५०० लोकसंख्या असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करून डॅम तयार केला होता. तो आजतागायात जवळ जवळ २५ हजार लोकसंख्या असलेल्या जव्हारकरांची तहान भागवित आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार