शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका भूखंडांवर अतिक्रमणे, ९०.६७ भूखंड टक्के माफियांच्या घशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 01:07 IST

शेकडो आरक्षित जमिनीवर बेसुमार अतिक्रमणे उभी राहिल्यामुळे महापालिकेला आता स्वत:च्या विविध विकास कामांसाठी जागेची उणीव भासू लागली आहे.

- आशिष राणेवसई : शेकडो आरक्षित जमिनीवर बेसुमार अतिक्रमणे उभी राहिल्यामुळे महापालिकेला आता स्वत:च्या विविध विकास कामांसाठी जागेची उणीव भासू लागली आहे. मुळातच या सर्व आरक्षित जागांवर अनेक इमारती उभ्या राहिल्याने तेथील रहिवाशांना आता ऐनवेळी बेघर कसे करावयाचे असा मोठा यक्ष प्रश्न महापालिकेपुढे निर्माण झाला आहे. महापालिका हद्दीत व त्या-त्या प्रभागाच्या भागातील विकासकामांसाठी आरक्षित असलेले वसई-विरार शहरांतील भूखंड आजही ओसाड पडलेले आहेत. तर यातील अनेक भूखंड अनधिकृत इमारतींनी गिळंकृत केलेले असून अद्याप अनेक आरक्षित भूखंड मोकळे असल्याने त्यावर भूमाफियांची नजर आहे. किंबहुना, असे आरक्षित भूखंड महापालिकेकेडे विकास कामांसाठी हस्तांतरित केले जाण्याचे नोंदणी दस्त अथवा आश्वासन देऊनही कागदोपत्री झाले असले तरी अद्याप ते प्रत्यक्षात हस्तांतरित झालेले नाहीत. शहरात अनेक ठिकाणी एकापाठोपाठ एक वनजमिनी, शासकीय जमिनी गिळंकृत करून त्यावर बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. असे असतांना विकास कामांसाठी आरक्षित केलेल्या अनेक जागा आज अनधिकृत बांधकांसाठी गिळंकृत करण्यात आल्या आहेत.।धूळ खात पडलेले महापालिकेचे भूखंड ! : राखीव भूखंडाची माहिती देणारे फलक सध्या प्रभाग समितीच्या कार्यालयाबाहेर धूळ खात पडले असून महापालिकेने आधीच हे भूखंड ताब्यात घेतले असते तर यावर अतिक्रमण झाले नसते. महापालिकेने या राखीव जागांच्या भूखंडांवर झालेल्या अतिक्र मणांवर बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार त्यांनी महापालिकेकडे आहे. याबाबत आयुक्तांची प्रतिक्रिया मिळाली नाही.।माहिती अधिकारात झाला मोठा खुलासा !त्यामुळे शहरातील आरक्षित जागा नष्ट होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून भाजपाच्या राकेश सिंग यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक राखीव जागांवर बेसुमार अतिक्र मणे झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. यामध्ये महापालिकेने दिलेल्या आकडेवारी नुसार सर्वाधिक ९०.६७ टक्के अतिक्रमणे ब प्रभागामध्ये झाली असून, सर्वांत कमी २९.८९ टक्के अतिक्र मणे क प्रभाग समितीमध्ये झाली आहेत तर हे भूखंड शाळा, मैदाने, उद्याने, पोलिस ठाणे, क्षेपणभूमी, बफर झोन आदी कामांसाठी हे पूर्वीच आरक्षित करण्यात आले होते.।राखीव भूखंडांवर झालेली आतापर्यंतची अतिक्रमणेप्रभाग क्र मांक टक्केवारीप्रभाग ए ३०.८९ टक्केप्रभाग बी ९०.६७ टक्केप्रभाग सी २९.८९ टक्केप्रभाग डी ८७.९६ टक्केप्रभाग ई ६५.९६ टक्केप्रभाग एफ ८७.५ टक्केप्रभाग जी ४६.४७ टक्केप्रभाग एच ६२.७२ टक्केप्रभाग आय ३५.७९ टक्के