शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

सतरा ग्रामपंचायतींच्या २३ जूनला निवडणूका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:04 IST

२९ प्रभागात होणार निवडणूका : प्रचारासाठी उमेदवारांना मिळणार खूप थोडा वेळ

विक्रमगड : जुलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोट निवडणुका राज्य निवडणुक आयोगाच्या सार्वत्रीक निवडणुकीत विक्र मगड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या २९ प्राभागातील ४४ जागांसाठींच्या निवडणुकांचा कार्यक्र म जाहिर करण्यांत आला असून २३ जून रोजी या १७ ग्रामपंचायतींच्या निवणुकीसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा पर्यत निवणूक घेण्यात येत असल्यसाचे तहसिल कार्यालयाकडुन सांगण्यात आले.

विक्रमगड तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायती पैकी १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या २३ जून रोजी होत असून २२ मे रोजी तहसिलदारांनी निवडणुक नोटीस प्रसिध्द करु न ३१ मे ते ०६ जुन सकाळी ११ ते दुपारी ३ वा.पर्यत नामनिर्देषनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. (०२ जुन ०५ जून सार्व. सुटी वगळून), ७ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देषनपत्रांची छाननी होणार आहे. १० जुन रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवरांना नामनिर्देषनपत्रे मागे घेण्याचा कालावधी, तर याच दिवषी निवडणुक चिन्हे नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणुक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिवस राहाणार आहे. तर मतमोजणी दुस-या दिवशी लगेचच होणार आहे.

तालुक्यासतील १७ ग्रामपंचायतीमधील (१) क-हे-तलावली-१ जागा, (२) खडकी-२, (३) डोल्हारी बु-१, (४) डोल्हारी खुर्द-१, (५) सुकसाळे-६, (६) वेहेलपाडा-२, (७) केगवा-बालापूर-५, (८) सवादे-२ (९) चिंचघर-६, (10) बांधण-१, (११) इंदगाव-३, (१२) मोहबु-३, (१३) उपराळे-१, (१४) जांभा-६, (१५) साखरे-१, (१६) खोस्ते-२, (१७) ओंदे-१ याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाल्याने आता उमेदवारांकडे खूप थोडा वेळ हातात राहीलेला असून या थोडया वेळात अजून बरीच कामे करावयाची आहेत. त्यातच यावर्षी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग संख्या वाढविण्यात आल्याने मत विभागणी होणार आहे. त्यामुळे आपल्या बाजुचीमते दुसºया प्रभागात गेली असल्याने आता उमेदवरांना जास्तच मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण नविन प्रभाग रचनेमुळे उमेदवारांची मतांची आकडेवारीही बदलेली आहे. तसेच व्यूहरचनाही त्यामुळे बदलावी लागणार आहे.

भाजपचे पारडे आहे जडतालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती हया भाजपाच्या सत्तेखाली असून त्यामुळे भाजपाचे पारडे जड आहे. परंतु यापूर्वी निवडून दिलेल्या उमेदवारांनी ग्रामपंचायती मार्फत गावामध्ये किती विकास कामे केली आहेत. यावरही सारेकाही अवलंबुन राहाणार आहे.