शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

सतरा ग्रामपंचायतींच्या २३ जूनला निवडणूका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:04 IST

२९ प्रभागात होणार निवडणूका : प्रचारासाठी उमेदवारांना मिळणार खूप थोडा वेळ

विक्रमगड : जुलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोट निवडणुका राज्य निवडणुक आयोगाच्या सार्वत्रीक निवडणुकीत विक्र मगड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या २९ प्राभागातील ४४ जागांसाठींच्या निवडणुकांचा कार्यक्र म जाहिर करण्यांत आला असून २३ जून रोजी या १७ ग्रामपंचायतींच्या निवणुकीसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा पर्यत निवणूक घेण्यात येत असल्यसाचे तहसिल कार्यालयाकडुन सांगण्यात आले.

विक्रमगड तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायती पैकी १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या २३ जून रोजी होत असून २२ मे रोजी तहसिलदारांनी निवडणुक नोटीस प्रसिध्द करु न ३१ मे ते ०६ जुन सकाळी ११ ते दुपारी ३ वा.पर्यत नामनिर्देषनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. (०२ जुन ०५ जून सार्व. सुटी वगळून), ७ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देषनपत्रांची छाननी होणार आहे. १० जुन रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवरांना नामनिर्देषनपत्रे मागे घेण्याचा कालावधी, तर याच दिवषी निवडणुक चिन्हे नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणुक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिवस राहाणार आहे. तर मतमोजणी दुस-या दिवशी लगेचच होणार आहे.

तालुक्यासतील १७ ग्रामपंचायतीमधील (१) क-हे-तलावली-१ जागा, (२) खडकी-२, (३) डोल्हारी बु-१, (४) डोल्हारी खुर्द-१, (५) सुकसाळे-६, (६) वेहेलपाडा-२, (७) केगवा-बालापूर-५, (८) सवादे-२ (९) चिंचघर-६, (10) बांधण-१, (११) इंदगाव-३, (१२) मोहबु-३, (१३) उपराळे-१, (१४) जांभा-६, (१५) साखरे-१, (१६) खोस्ते-२, (१७) ओंदे-१ याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाल्याने आता उमेदवारांकडे खूप थोडा वेळ हातात राहीलेला असून या थोडया वेळात अजून बरीच कामे करावयाची आहेत. त्यातच यावर्षी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग संख्या वाढविण्यात आल्याने मत विभागणी होणार आहे. त्यामुळे आपल्या बाजुचीमते दुसºया प्रभागात गेली असल्याने आता उमेदवरांना जास्तच मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण नविन प्रभाग रचनेमुळे उमेदवारांची मतांची आकडेवारीही बदलेली आहे. तसेच व्यूहरचनाही त्यामुळे बदलावी लागणार आहे.

भाजपचे पारडे आहे जडतालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती हया भाजपाच्या सत्तेखाली असून त्यामुळे भाजपाचे पारडे जड आहे. परंतु यापूर्वी निवडून दिलेल्या उमेदवारांनी ग्रामपंचायती मार्फत गावामध्ये किती विकास कामे केली आहेत. यावरही सारेकाही अवलंबुन राहाणार आहे.