शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

सतरा ग्रामपंचायतींच्या २३ जूनला निवडणूका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:04 IST

२९ प्रभागात होणार निवडणूका : प्रचारासाठी उमेदवारांना मिळणार खूप थोडा वेळ

विक्रमगड : जुलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोट निवडणुका राज्य निवडणुक आयोगाच्या सार्वत्रीक निवडणुकीत विक्र मगड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या २९ प्राभागातील ४४ जागांसाठींच्या निवडणुकांचा कार्यक्र म जाहिर करण्यांत आला असून २३ जून रोजी या १७ ग्रामपंचायतींच्या निवणुकीसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा पर्यत निवणूक घेण्यात येत असल्यसाचे तहसिल कार्यालयाकडुन सांगण्यात आले.

विक्रमगड तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायती पैकी १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या २३ जून रोजी होत असून २२ मे रोजी तहसिलदारांनी निवडणुक नोटीस प्रसिध्द करु न ३१ मे ते ०६ जुन सकाळी ११ ते दुपारी ३ वा.पर्यत नामनिर्देषनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. (०२ जुन ०५ जून सार्व. सुटी वगळून), ७ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देषनपत्रांची छाननी होणार आहे. १० जुन रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवरांना नामनिर्देषनपत्रे मागे घेण्याचा कालावधी, तर याच दिवषी निवडणुक चिन्हे नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणुक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिवस राहाणार आहे. तर मतमोजणी दुस-या दिवशी लगेचच होणार आहे.

तालुक्यासतील १७ ग्रामपंचायतीमधील (१) क-हे-तलावली-१ जागा, (२) खडकी-२, (३) डोल्हारी बु-१, (४) डोल्हारी खुर्द-१, (५) सुकसाळे-६, (६) वेहेलपाडा-२, (७) केगवा-बालापूर-५, (८) सवादे-२ (९) चिंचघर-६, (10) बांधण-१, (११) इंदगाव-३, (१२) मोहबु-३, (१३) उपराळे-१, (१४) जांभा-६, (१५) साखरे-१, (१६) खोस्ते-२, (१७) ओंदे-१ याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाल्याने आता उमेदवारांकडे खूप थोडा वेळ हातात राहीलेला असून या थोडया वेळात अजून बरीच कामे करावयाची आहेत. त्यातच यावर्षी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग संख्या वाढविण्यात आल्याने मत विभागणी होणार आहे. त्यामुळे आपल्या बाजुचीमते दुसºया प्रभागात गेली असल्याने आता उमेदवरांना जास्तच मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण नविन प्रभाग रचनेमुळे उमेदवारांची मतांची आकडेवारीही बदलेली आहे. तसेच व्यूहरचनाही त्यामुळे बदलावी लागणार आहे.

भाजपचे पारडे आहे जडतालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती हया भाजपाच्या सत्तेखाली असून त्यामुळे भाजपाचे पारडे जड आहे. परंतु यापूर्वी निवडून दिलेल्या उमेदवारांनी ग्रामपंचायती मार्फत गावामध्ये किती विकास कामे केली आहेत. यावरही सारेकाही अवलंबुन राहाणार आहे.