शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

प्रशासनाच्या लालफितीमुळे घरकुलांना घरघर

By admin | Published: February 14, 2017 2:34 AM

तालुक्यात २०१५-१६ या वर्षात एकूण २००५ एवढे घरकुल मंजूर झाली आहे. घरकुल योजना १०० टक्के अनुदानाने राबविली जाते.

विक्रमगड : तालुक्यात २०१५-१६ या वर्षात एकूण २००५ एवढे घरकुल मंजूर झाली आहे. घरकुल योजना १०० टक्के अनुदानाने राबविली जाते. मात्र पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या उफराट्या धोरणामुळे लाभार्थींना आपली घरे पूर्ण बांधता येत नाही. केंद्र सरकारच्या योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना इंदिरा आवास योजनतंर्गत घरकुल देण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रामीण यंत्रणेमार्फत घरकुल योजना सुरू आहे. मात्र, ज्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक बदला की, अनेक अडचणी येतात तसेच घरकुलाचे पैसेही वेळेत दिले जात नाही. या लालफितीच्या धोरणामुळे आदिवासिंना घरकुल अर्धवटच ठेवावे लागत आहे.तालुक्यातील काही ग्रामपंचायतींना लाभार्थींना घरकुल मंजूर झालेली आहेत. त्यांच्या बँक खात्यात पैसेही जमा झालेले आहेत. परंतु त्यांना प्रशासकीय मान्यता नाही त्यामुळे त्यांना पैसे काढता येत नाही. परंतु त्यांनी घर मोडून घर बांधण्यास परवानगी मागितली आहे. यासाठी श्रमजीवीने आंदोलनही केले परंतु कारभारात सुधारणा झाली नाहीत. तर काही लाभार्थींना घरेच मंजूर झालेली नाहीत. त्यामुळे अजून किती दिवस घरकुलसाठी वाट पाहावी, असा प्रश्न आदिवासींना पडला आहे. वार्ताहर)