शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

बोईसर-चिल्हेरफाटा रस्त्याला विलंब का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:40 IST

तारापूर अणुऊर्जा केंद्र, बीएआरसी व प्रचंड विस्तीर्ण असे तारापूर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) ही तीन्ही अत्यंत संवेदनशील ठिकाण असून येथे कधीही आपत्कालीन परिस्थिती उदभवू शकते.

- पंकज राऊतबोईसर : बोईसर रेल्वे उड्डाणपूल ते चिल्हार फाटा हा मुंबई-अहमदाबाद राष्टÑीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या डिसेंबर २०१५ पासून सुरू झालेल्या कामाची मुदत ही ३१ आॅगस्ट १८ ला संपली तरी या रस्त्याचे बहुतांश काम अपूर्ण असल्याने या विलंबाला जबाबदार असलेल्यांची चौकशी करून ते युद्ध पातळीवर करण्याची मागणी सर्वत्र होत आहेतारापूर अणुऊर्जा केंद्र, बीएआरसी व प्रचंड विस्तीर्ण असे तारापूर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) ही तीन्ही अत्यंत संवेदनशील ठिकाण असून येथे कधीही आपत्कालीन परिस्थिती उदभवू शकते. अशा प्रसंगी जलदपणे परीवहन व्हावे याकरिता एकमेव व मुख्य आणि सोयीचा असलेल्या बोईसर-चिल्हार फाटा रस्त्याचे चौपदरीकरण व मजबुती करण करणे अत्यंत गरजेचे होते. परंतु मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता वेगवेगळ्या कारणांमुळे व विविध खात्याच्या काही अधिकाºयांच्या आणि काही लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेमुळे मुदतीत पुर्ण होऊ शकला नाही, हा रस्ता बांधताना सुरुवातीपासून निश्चितपणे जमिनीच्या व इतर काही अडचणी आल्या होत्या. परंतु त्या सामोपचाराने दूर करण्यासाठी खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, मंडळ अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शेतकरी व आदिवासी संघटनेचे नेते व पदाधिकारी यांनी समन्वय साधून मार्ग काढला असता तर आज या रस्त्यावरून धोकादायन प्रवास करण्याची वेळ आली नसती तर वादग्रस्त जागा सोडून पुढील रस्ता करण्यास प्राधान्य दिले असते तर रस्त्याचे चौपदरीकरण झाले असते.ज्या जमिनीचा सात बाºयावर अजुनही काही शेतकºयांचीच नावे असल्याने त्यांनी आक्षेप घेऊन रस्ता उभारणीचे काम बंद पाडले आहे.शेतकºयांचा झाला तोटा- जमिन संपादित केली त्यावेळी अधिकाºयांनी ७/१२ एमआयडीसीच्या नावे केले नाहीत. यामुळे त्या शेतकºयांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांकरिता जे काही फायदे मिळतात ते मिळाले नाही याचाही मोठा तोटा त्यांना सहन करावा लागला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार