शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

बोईसर-चिल्हेरफाटा रस्त्याला विलंब का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:40 IST

तारापूर अणुऊर्जा केंद्र, बीएआरसी व प्रचंड विस्तीर्ण असे तारापूर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) ही तीन्ही अत्यंत संवेदनशील ठिकाण असून येथे कधीही आपत्कालीन परिस्थिती उदभवू शकते.

- पंकज राऊतबोईसर : बोईसर रेल्वे उड्डाणपूल ते चिल्हार फाटा हा मुंबई-अहमदाबाद राष्टÑीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या डिसेंबर २०१५ पासून सुरू झालेल्या कामाची मुदत ही ३१ आॅगस्ट १८ ला संपली तरी या रस्त्याचे बहुतांश काम अपूर्ण असल्याने या विलंबाला जबाबदार असलेल्यांची चौकशी करून ते युद्ध पातळीवर करण्याची मागणी सर्वत्र होत आहेतारापूर अणुऊर्जा केंद्र, बीएआरसी व प्रचंड विस्तीर्ण असे तारापूर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) ही तीन्ही अत्यंत संवेदनशील ठिकाण असून येथे कधीही आपत्कालीन परिस्थिती उदभवू शकते. अशा प्रसंगी जलदपणे परीवहन व्हावे याकरिता एकमेव व मुख्य आणि सोयीचा असलेल्या बोईसर-चिल्हार फाटा रस्त्याचे चौपदरीकरण व मजबुती करण करणे अत्यंत गरजेचे होते. परंतु मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता वेगवेगळ्या कारणांमुळे व विविध खात्याच्या काही अधिकाºयांच्या आणि काही लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेमुळे मुदतीत पुर्ण होऊ शकला नाही, हा रस्ता बांधताना सुरुवातीपासून निश्चितपणे जमिनीच्या व इतर काही अडचणी आल्या होत्या. परंतु त्या सामोपचाराने दूर करण्यासाठी खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, मंडळ अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शेतकरी व आदिवासी संघटनेचे नेते व पदाधिकारी यांनी समन्वय साधून मार्ग काढला असता तर आज या रस्त्यावरून धोकादायन प्रवास करण्याची वेळ आली नसती तर वादग्रस्त जागा सोडून पुढील रस्ता करण्यास प्राधान्य दिले असते तर रस्त्याचे चौपदरीकरण झाले असते.ज्या जमिनीचा सात बाºयावर अजुनही काही शेतकºयांचीच नावे असल्याने त्यांनी आक्षेप घेऊन रस्ता उभारणीचे काम बंद पाडले आहे.शेतकºयांचा झाला तोटा- जमिन संपादित केली त्यावेळी अधिकाºयांनी ७/१२ एमआयडीसीच्या नावे केले नाहीत. यामुळे त्या शेतकºयांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांकरिता जे काही फायदे मिळतात ते मिळाले नाही याचाही मोठा तोटा त्यांना सहन करावा लागला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार