शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

बोईसर-चिल्हेरफाटा रस्त्याला विलंब का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:40 IST

तारापूर अणुऊर्जा केंद्र, बीएआरसी व प्रचंड विस्तीर्ण असे तारापूर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) ही तीन्ही अत्यंत संवेदनशील ठिकाण असून येथे कधीही आपत्कालीन परिस्थिती उदभवू शकते.

- पंकज राऊतबोईसर : बोईसर रेल्वे उड्डाणपूल ते चिल्हार फाटा हा मुंबई-अहमदाबाद राष्टÑीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या डिसेंबर २०१५ पासून सुरू झालेल्या कामाची मुदत ही ३१ आॅगस्ट १८ ला संपली तरी या रस्त्याचे बहुतांश काम अपूर्ण असल्याने या विलंबाला जबाबदार असलेल्यांची चौकशी करून ते युद्ध पातळीवर करण्याची मागणी सर्वत्र होत आहेतारापूर अणुऊर्जा केंद्र, बीएआरसी व प्रचंड विस्तीर्ण असे तारापूर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) ही तीन्ही अत्यंत संवेदनशील ठिकाण असून येथे कधीही आपत्कालीन परिस्थिती उदभवू शकते. अशा प्रसंगी जलदपणे परीवहन व्हावे याकरिता एकमेव व मुख्य आणि सोयीचा असलेल्या बोईसर-चिल्हार फाटा रस्त्याचे चौपदरीकरण व मजबुती करण करणे अत्यंत गरजेचे होते. परंतु मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता वेगवेगळ्या कारणांमुळे व विविध खात्याच्या काही अधिकाºयांच्या आणि काही लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेमुळे मुदतीत पुर्ण होऊ शकला नाही, हा रस्ता बांधताना सुरुवातीपासून निश्चितपणे जमिनीच्या व इतर काही अडचणी आल्या होत्या. परंतु त्या सामोपचाराने दूर करण्यासाठी खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, मंडळ अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शेतकरी व आदिवासी संघटनेचे नेते व पदाधिकारी यांनी समन्वय साधून मार्ग काढला असता तर आज या रस्त्यावरून धोकादायन प्रवास करण्याची वेळ आली नसती तर वादग्रस्त जागा सोडून पुढील रस्ता करण्यास प्राधान्य दिले असते तर रस्त्याचे चौपदरीकरण झाले असते.ज्या जमिनीचा सात बाºयावर अजुनही काही शेतकºयांचीच नावे असल्याने त्यांनी आक्षेप घेऊन रस्ता उभारणीचे काम बंद पाडले आहे.शेतकºयांचा झाला तोटा- जमिन संपादित केली त्यावेळी अधिकाºयांनी ७/१२ एमआयडीसीच्या नावे केले नाहीत. यामुळे त्या शेतकºयांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांकरिता जे काही फायदे मिळतात ते मिळाले नाही याचाही मोठा तोटा त्यांना सहन करावा लागला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार