शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हद्दीचा प्रश्न चर्चेने न सुटावा! झाई येथील सभेत सार्वमत, कव मासेमारीने मच्छीमारांतील वाद विकोपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:47 IST

महाराष्ट्र-गुजरात या सागरी सिमेमध्ये अतिक्र मण करून कव पद्धतीच्या मासेमारीद्वारे वसई, उत्तन आणि अर्नाळा येथील मच्छिमारांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे संघर्ष पेटला असून तो सामोपचाराने सोडविण्यासाठी गुरु वारी दुपारी झाई गावात सभेचे आयोजन केले होते.

बोर्डी : महाराष्ट्र-गुजरात या सागरी सिमेमध्ये अतिक्र मण करून कव पद्धतीच्या मासेमारीद्वारे वसई, उत्तन आणि अर्नाळा येथील मच्छिमारांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे संघर्ष पेटला असून तो सामोपचाराने सोडविण्यासाठी गुरु वारी दुपारी झाई गावात सभेचे आयोजन केले होते. या करीता पालघर, ठाणे तसेच गुजरात, दमण येथील मच्छिमार सोसायट्यांचे पदाधिकारी व या व्यावसायातील कुटुंबियांनी हजेरी लावली होती. त्याचे आयोजन येथील मच्छीमार विविध कार्यकारी सोसायटी आणि मांगेला समाज मच्छीमार सोसायटीने संयुक्तरित्या केले होते.१९७८ सालापासून या पद्धतीच्या मासेमारीचा वाद वसई, उतन, अर्नाळा आणि सातपाटी ते थेट दमण पर्यंतच्या मासेमारांमध्ये सुरू आहे. १९८३ साली हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्यासाठी सामाजिक बंधने घातली गेली. त्यानुसार ठरवलेल्या हद्दीनुसार सामाजिक बंधने पाळण्याची अट दोन्ही बाजूने स्वीकारण्यात आली. परंतु आर्थिक फायद्यासाठी वसई आणि परिसरातील मच्छिमारांनी ती झुगारून दिल्याने २००५ आणि २००७ या काळात जिल्हास्तरावर सल्लागार समितीची स्थापना करण्यात आल्यानंतरही समस्या न सुटल्याने हे प्रकरण न्यायालयात पोहचले होते.व्यावसायिक स्पर्धेतूनहा संघर्ष धगधगतो आहे. या करीता प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी बाळगून जिपीएस प्रणालीची माहिती देण्याचा नवीन पायंडा पाडल्यास निराकरण होऊ शकते. येत्या आठ दिवसात सर्वांनी एकत्र यावे, अन्यथा दुर्दैवाने वैयक्तिक पातळवर लढा द्यावा लागेल असा ईशारा नॅशनल फिश फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार