शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

भूमीपुत्रांना उद्ध्वस्त करणारे प्रकल्प लादू नका - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 02:12 IST

रोजगार नष्ट होऊन स्थानिक भूमीपुत्र उद्ध्वस्त होतील, असे कोणतेही निर्णय सरकारने घेऊ नयेत, तसेच असे प्रकल्पही लादू नये. प्रकल्प राबविताना स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. वाढवण बंदराला असलेला जनतेचा तीव्र विरोध मी राज्य व केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहे, असे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.

पालघर : रोजगार नष्ट होऊन स्थानिक भूमीपुत्र उद्ध्वस्त होतील, असे कोणतेही निर्णय सरकारने घेऊ नयेत, तसेच असे प्रकल्पही लादू नये. प्रकल्प राबविताना स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. वाढवण बंदराला असलेला जनतेचा तीव्र विरोध मी राज्य व केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहे, असे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.केंद्र सरकारची १९९१ची अधिसूचना कायम ठेवण्यात यावी, या संदर्भात डहाणूतील रिलायन्स एनर्जीच्या सभागृहात शनिवारी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. इंडस्ट्रियल कॉरिडोर, मुंबई-अहमदाबाद महामार्ग, बुलेट ट्रेन हे तीन प्रकल्प डहाणू, पालघरला बाधित करणारे आहेत. त्यांची खरोखरंच जनतेला गरज आहे का? त्यांचा एकच पर्याय निघेल का? याचाही शासनाने गंभीरपणे विचार करावा, असेही ते म्हणाले.विकासाला माझे समर्थन आहे. लोक विकासाचे स्वागत करीत असतात. त्याला कुणीच विरोध करत नाही. मात्र, हे प्रकल्प स्थानिकांना विश्वासात घेऊन राबवा, असेही पवार म्हणाले. फलोत्पादन, मच्छीमारीच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेन, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. या चर्चासत्राला आमदार आनंद ठाकूर, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार