शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

कुंद वातावरणामुळे रोगाचे सावट

By admin | Updated: November 26, 2015 01:25 IST

आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून अधूनमधून पाऊस पडत असल्याने भाजीपाला, कडधान्ये व फळिपकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

वाडा : आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून अधूनमधून पाऊस पडत असल्याने भाजीपाला, कडधान्ये व फळिपकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत. वाडा तालुक्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतात विहीर किंवा कुपनलिका मारून शेतकरी भाजीपाला, कडधान्ये तसेच फळपिकांचे उत्पादन घेत असतात. मात्र गेल्या आठवडाभर ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून रिमझिम पाऊस पडत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. भाजीपाला, कडधान्ये, फळपीक यांच्यावर रोग पडला असून औषध फवारणी करूनही रोगाचे उच्चाटन होत नाही. घोणसई येथील शेतकरी सुरेश पाटील, नितीन चौधरी यांनी एक एकर जागेत गवार भाजीपाला पिकाची तसेच काकडीची लागवड केली आहे मात्र, सध्याच्या वातावरणामुळे रोगाचे सावट पसरले आहे. औषधे फवारणी करूनही रोगाचे उच्चाटन होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आंबा व काजू या फळांचा मोहरही ढगाळ वातावरणामुळे हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तर वाडा तालुक्यातील भाजीपाला, कडधान्ये, व फळपिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे वाडा तालुकाध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.