शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
"ठाकरे बंधू बोलबच्चन...बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
3
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
4
सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
7
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
8
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
9
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
10
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
11
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
12
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
13
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
14
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
15
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
16
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
17
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
18
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
19
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
20
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...

कर्जफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन रकमेच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:21 IST

अनेक शेतकºयांनी कर्जाचा प्रामाणिक उपयोग करून आपली भातशेती, नागली, वरई, उडीद इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले व शेतातून मिळणाºया ध्यान्याची विक्री करून घेतलेले पीक कर्ज वेळेवर म्हणजे ३१ मार्चपूर्वी भरले

विक्रमगड : जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी २०१९-२० च्या खरीप हंगामात प्राथमिक सहकारी संस्थांकडून हजारो रुपयांचे कर्ज उचलले होते. हे कर्ज अनेक शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे फेडलेले आहे, मात्र ज्यांनी कर्ज फेडले नाही, त्यांना कर्जमाफी झाली आहे. तरी नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आता प्रोत्साहनपर रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.

अनेक शेतकºयांनी कर्जाचा प्रामाणिक उपयोग करून आपली भातशेती, नागली, वरई, उडीद इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले व शेतातून मिळणाºया ध्यान्याची विक्री करून घेतलेले पीक कर्ज वेळेवर म्हणजे ३१ मार्चपूर्वी भरले. नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकरी वर्गास शासनाने कर्जमाफीत बसवले नाही व कर्ज थकवणाºया शेतकरी वर्गास योजनेचा लाभ दिला. थकबाकीदार शेतकरी नव्याने पीककर्ज घेण्यास पात्र झाले. हे धोरण चुकीचे असून प्रामाणिकपणे कर्जफेड करणाºया शेतकरीवर्गावर अन्याय करणारे आहे. जून महिना सुरू झाला असून या वर्षी समाधानकारक पाऊस होईल, असे वेधशाळेने म्हटलेले आहे. खरीप हंगामाची कामे सुरू होताना दिसत आहेत. शेतकरी वर्ग प्राथमिक कामाच्या गडबडीत आहे. प्रामाणिक शेतकरी वर्गाने मुदतीत पीककर्ज भरले असल्याने महाराष्ट्र शासनाने अधिवेशन काळात दिलेला शब्द पाळून शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर प्रोत्साहन पार रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाच्या वतीने विक्रमगड येथील जाणकार शेतकरी व सहकारी संस्थेचे चेअरमन घनश्याम आळशी यांनी एका पत्राद्वारे शासनाकडे केली आहे.प्रामाणिक कर्जफेड केलेल्या शेतकºयांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी आता केली जात आहे. परंतु, दोन महिने झाले तरी या प्रामाणिकपणे कर्जफेड करणाºया शेतकरीवर्गाच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर ५० हजार रक्कम जमा झालेली नाही. कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर असल्याने अडचणी येत आहेत.