शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीचा अखेर मृत्यू

By admin | Updated: September 8, 2016 02:11 IST

तलासरी तालुक्यातील आमगाव येथे बिबट्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या वसंत महादू इरिम (२६) याचा बुधवारी मृत्यू झाला.

तलासरी : तलासरी तालुक्यातील आमगाव येथे बिबट्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या वसंत महादू इरिम (२६) याचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांना मुंबईतील केईएम आणि नंतर जेजे रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. बिबट्याने १५ आॅगस्टला वसंत इरिम याच्यावर हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला पहिल्यांदा सुरत येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने सुरतच्या सिव्हील रु ग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यास मुंबई येथे केईएममध्ये नेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, केईएमच्या डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीची तपासणी करून जे जे येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तेथे दाखल करून न घेता घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. वसंत इरिम यास घरी घेऊन आल्यावर रात्री त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती दसमा इरिम याने लोकमतला दिली. (वार्ताहर)