शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

डायमेकिंग ग्रामोद्योग ठप्प, ५० गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:25 IST

पश्चिम किनारपट्टीवरील पन्नास ते साठ गावामध्ये सुरु असलेल्या भारनियमनामुळे घरोघरी चालणारा डायमेकिंग उद्योग ठप्प झाला आहे. यातुन दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याने सुमारे पंचवीस हजार कुशल-अकुशल कारागिरांबरोबरच या व्यवसायाशी संबंधित असलेल्या आदिवासी तरूणांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शौकत शेख ।डहाणू: येथील पश्चिम किनारपट्टीवरील पन्नास ते साठ गावामध्ये सुरु असलेल्या भारनियमनामुळे घरोघरी चालणारा डायमेकिंग उद्योग ठप्प झाला आहे. यातुन दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याने सुमारे पंचवीस हजार कुशल-अकुशल कारागिरांबरोबरच या व्यवसायाशी संबंधित असलेल्या आदिवासी तरूणांवर उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, जि.प. सदस्या विपूला सावे आदींच्या शिष्टमंडळाने १३ सप्टेंबर रोजी पालघर जिल्हा वीज महावितरण कंपनीचे अभियंता दिपक पाटील तसेच कार्यकारी अभियंता डोंगरे यांना भेटून अन्यायकारक भारनियमनामुळे शेती, बागायती बरोबरोबरच उद्योगांच्या नुकसानीची माहिती दिली.स्त्रियांच्या सौंदर्य प्रसाधनातील नेकलेस, इयरिंग, मंगळसूत्र, चेन, ब्रेसलेट, अंगठी, आदि मुख्य अलंकार घडविण्यासाठी मुख्य साधन असलेल्या डाय (साचा) बनवण्याचा डायमेकिंग व्यवसाय भारनियमनामुळे संकटात सापडला आहे.चिंचणी-तारापूर येथील डायला विशेषत: कोलकाता, बांगलादेश, नेपाळ, भूतान श्रींलंका, दूबई, मुंंबई, हैद्राबाद, कानपूर, बनारस, लखनौ, दिल्ली, बिहार येथून मोठया प्रमाणात मागणी असते.>डहाणूच्या सागरी किनाºयावर वसलेल्या चिंचणी, वरोर, वाढवण, ओसार, डहाणूवाडी, इत्यादी पन्नास ते साठ गावांतील उच्चशिक्षीत तरूण सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता हस्तकौशल्य आणि अंगमेहनत या भांडवलावर अनेक पिढयांपासून वरील गावांत पारंपरिक डायमेकिंग व्यवसाय करीत आहे.