शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

वादळामुळे डहाणूतील ५२९ कुटुंबे उघड्यावर; आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पाठवले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:00 IST

तालुक्यात शुक्र वारी अचानक झालेल्या वातळी वाऱ्यामुळे शेनसरी, गांगोडी, बापुगाव, धानिवरी, दह्याळे, चरी, पावन येथील तब्बल ५२९ घरांचे नुकसान झाले असुन आदिवासी कुटुंब उघड्यावर आली आहेत.

डहाणू : तालुक्यात शुक्र वारी अचानक झालेल्या वातळी वाऱ्यामुळे शेनसरी, गांगोडी, बापुगाव, धानिवरी, दह्याळे, चरी, पावन येथील तब्बल ५२९ घरांचे नुकसान झाले असुन आदिवासी कुटुंब उघड्यावर आली आहेत.घरांच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र मदतीसाठी अद्याप शासनाचे आदेश प्राप्त झाले नसल्याने आपत्तीग्रस्त कुटुंबांना सरकारी मदतीची प्रतिक्षा आहे. पावन येथिल शाळेची पडझड झाली असून हजारो हेक्टर भातशेतीची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असुन शेतीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.सात दिवसांपासून गावात अंधारवादळामुळे वीजेचे खांब जमीनदोस्त झाल्यामुळे वीज वाहिन्या नादुरु स्त झाल्या आहेत. त्यामुळे धरमपुर, बापूगाव, बांधघर, निंबापूर, गांगोडी शेनसरी, सायवन, किन्हवली, दाभाडी दह्याळे वेहाळी रामपूर आदी दहा गावात शुक्र वारपासून तब्बल ७ दिवसापासुन वीज नसल्याने गावकºयांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे.डहाणूत निर्माण झालेल्या आपत्तीमुळे झाडे उन्मळुन तसेच वीज खांब कोलमडल्याने वीज वाहीन्याचे कनेक्शन तुटले आहेत. वीजे अभावी पाण्याची सोय नसल्याने बापुगाव आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याची वेळ शाळा व्यवस्थापनावर ओढवली आहे.पाच दिवसापासुन वीज नसल्याने वीज कंपनीबाबात ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार