शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

डहाणूत किसान सभेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:19 IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा धनधांडग्यासाठी सरकारने काढलेला राजमार्ग आहे. या साठी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमीनी सरकार लाटण्यासाठी दमदाटी करु पाहत आहे.

डहाणू : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा धनधांडग्यासाठी सरकारने काढलेला राजमार्ग आहे. या साठी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमीनी सरकार लाटण्यासाठी दमदाटी करु पाहत आहे. या शेतीवर उदरनिर्वाह करीत असलेल्या जमीनी संपादन करु न शेतकर्यांना भुमीहीन, बेरोजगार बनवण्याचे सरकारचे कारस्थान आहे. परंतु मोदी सरकारला बुलेट ट्रेनसाठी एक इंचही जागा घेऊ देणार नाही असा निर्धार डॉ. अशोक ढवळे यांनी व्यक्त केला. डहाणू स्टेशनपासून पारनाका येथे निघालेल्या या निर्धार मोर्चाचे डहाणू समुद्रकिनाºयावरील सरु च्या बागेत सभेत रु पांतर झाले. यावेळी हजारो शेतकरी सहभागी होते.किसान सभेने एतिहासिक लाँग मार्चला घाबरु न सरकारने दिलेली आश्वसने पाळली गेली नाहीत. अद्यापही वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी पुर्ण झालेली नसुन य ा वनजमिनी सहा महिन्यात शेतकºयांच्या नावावर झाल्या नाही तर हे सरकार सहा महिन्यानंतर मंत्रालयात शिल्लक राहणार नाही. त्यांना खेचण्याचे काम आम्ही करु असा घणाघाती इशारा आॅल इंडीया किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य डॉ अशोक ढवळे यांनी दिला.बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाºया नरेंद्र मोदी सरकारला २०१९ च्या निवडणूकीत खाली पाडल्याशिवाय राहणार नाही असे ढवळे म्हणाले.यावेळी माजी आमदार नरसु आडम यांनी मोदी सरकारने जीएसटी आणी नोटबंदिमुळे हजारो लोकांना बेरोजगार केल्याची टिका केली.