शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत किसान सभेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:19 IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा धनधांडग्यासाठी सरकारने काढलेला राजमार्ग आहे. या साठी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमीनी सरकार लाटण्यासाठी दमदाटी करु पाहत आहे.

डहाणू : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा धनधांडग्यासाठी सरकारने काढलेला राजमार्ग आहे. या साठी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमीनी सरकार लाटण्यासाठी दमदाटी करु पाहत आहे. या शेतीवर उदरनिर्वाह करीत असलेल्या जमीनी संपादन करु न शेतकर्यांना भुमीहीन, बेरोजगार बनवण्याचे सरकारचे कारस्थान आहे. परंतु मोदी सरकारला बुलेट ट्रेनसाठी एक इंचही जागा घेऊ देणार नाही असा निर्धार डॉ. अशोक ढवळे यांनी व्यक्त केला. डहाणू स्टेशनपासून पारनाका येथे निघालेल्या या निर्धार मोर्चाचे डहाणू समुद्रकिनाºयावरील सरु च्या बागेत सभेत रु पांतर झाले. यावेळी हजारो शेतकरी सहभागी होते.किसान सभेने एतिहासिक लाँग मार्चला घाबरु न सरकारने दिलेली आश्वसने पाळली गेली नाहीत. अद्यापही वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी पुर्ण झालेली नसुन य ा वनजमिनी सहा महिन्यात शेतकºयांच्या नावावर झाल्या नाही तर हे सरकार सहा महिन्यानंतर मंत्रालयात शिल्लक राहणार नाही. त्यांना खेचण्याचे काम आम्ही करु असा घणाघाती इशारा आॅल इंडीया किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य डॉ अशोक ढवळे यांनी दिला.बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाºया नरेंद्र मोदी सरकारला २०१९ च्या निवडणूकीत खाली पाडल्याशिवाय राहणार नाही असे ढवळे म्हणाले.यावेळी माजी आमदार नरसु आडम यांनी मोदी सरकारने जीएसटी आणी नोटबंदिमुळे हजारो लोकांना बेरोजगार केल्याची टिका केली.