शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

महावितरणच्या कारभाराने डहाणू तालुका त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 05:22 IST

या शहरासह पश्चिम किनारपट्टीवरील गावांत तसेच खेडोपाडयात गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने होणारा वीजेचा लपंडाव, भार नियमनामुळे येथील ग्रामस्थ कमालीचे वैतागले असून

डहाणू : या शहरासह पश्चिम किनारपट्टीवरील गावांत तसेच खेडोपाडयात गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने होणारा वीजेचा लपंडाव, भार नियमनामुळे येथील ग्रामस्थ कमालीचे वैतागले असून दुप्पट, तिप्पट वीजेचे बील भरूनही महावितरणाच्या कारभारात काहीच सुधारणा होत नसल्याने येथील ग्रामस्थामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे येथील चिंचणी, वरोर, वानगांव, फिडर अंतर्गत येणाऱ्या पन्नास ते साठ गावांत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणाकडून कोणतीही उपाय योजना केली जात नसलयाने येथील लघु उद्योजक, डायमेकर्स, कारखानदार तसेच वीजेवर अवलंबून असलेले लहान मोठे दुकानदार, व्यावसायिकांना लाखोचे नुकसान सहन करावे लागते आहे.एका बाजूला पालघर लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतांनाच दुसºया बाजूला महावितरणने येथील गाव, शहरे, खेडोपाडे अंधारात ठेवली आहेत. ज्यामुळे नागरिकांत प्रचंड चिड व्यक्त केली जात आहे. बोईसर येथील १३२ के.व्ही. स्टेशनमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने येथील लोकांना वीजेसाठी पाच, सहा, तास वाट पहावी लागत आहे. शनिवारी बोईसर येथील झम्पर गेल्याने चिंचणी येथून काही वायरमनने तेथे जाऊन दुरूस्ती केली त्यानंतर येथील ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाला. त्यानंतर पास्थळ येथे तारा तुटल्याने अपूºया कर्मचाºयांमुळे वीजपुरवठा सुरु करण्यास सहा तास लागले. परिणामी सुमारे पन्नास ते साठ गावांतील धंदा-व्यवसाय ठप्प झाला होता.