शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू तालुक्यातील ९ वीचे प्रवेश धोक्यात

By admin | Updated: May 21, 2017 03:35 IST

या तालुक्यात ५२ खाजगी शाळांमध्ये ९ वीचे वर्ग सुरू आहेत. शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते ७ वीच्या शाळेत ८ वी चा वर्ग असणे बंधनकारक केलेले आहे.

- शौकत शेख । लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : या तालुक्यात ५२ खाजगी शाळांमध्ये ९ वीचे वर्ग सुरू आहेत. शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते ७ वीच्या शाळेत ८ वी चा वर्ग असणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळांमध्ये आठवीचा वर्ग सुरू करण्यात आलेला आहे. पण आता आठवी उत्तीर्ण झालेल्या मुलांना नववीत कुठे आणि कसा प्रवेश मिळवून द्यायचा हा प्रश्न पालकांना भेडसावतो आहे. तो वेळीच न सुटल्यास हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक फरपट होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार पाच किमी परिसरात माध्यमिक शाळा असणे गरजेचे आहे. परंतु डहाणू या आदिवासीबहुल तालुक्यातील माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन तुकडी मंजूर नाही, बसायला जागा नाही अशी उत्तरे देऊन पालकांना पिटाळून लावत आहेत. त्यामुळे आपला पाल्य शिकला पाहिजे ही आशा उराशी बाळगून माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी गेलेल्या गरीब, निरक्षर पालकांच्या पदरी निराशा पडत आहे.एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागलेली असतांना डहाणू, तलासरी सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांना नववीत प्रवेश मिळू नये ही महाराष्ट्रातील शिक्षणाची शोकांतिका आहे. या वर्षी आठवीत किती मुले उत्तीर्ण झाली व जिथे नववीची इयत्ता नाही अशा शाळांतील मुलांना कुठे आणि कसा प्रवेश द्यायचा याचे नियोजन माध्यमिक शिक्षण खात्याने केलेले नाही. हेच यावरून उघड झाले आहे. यामुळे ज्या शाळेत ही मुले आठवी उत्तीर्ण झाली त्याच शाळांना नववीचे वर्ग सुरू करायला लावणे योग्य ठरेल.पालक झाले संतप्तजर हा प्रश्न वेळीच सुटला नाही तर त्यासाठी मोर्चा काढण्याची सज्जता आदिवासी बांधवांनी केली आहे. मोर्चासाठी आमचा एक दिवसाचा रोजगार बुडाला तरी चालेल ते नुकसान आम्ही आमच्या लेकराबाळांसाठी सहन करू पण त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.आता माध्यमिक शिक्षण अधिकारी इतके दिवस झोपले होते का व आता ते कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.