शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

बोगस ओडब्ल्यूसी लावून बिल्डरांकडून चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:30 IST

अशी ही बनवाबनवी : वसई-विरारमधील प्रकार

विरार : मोठ्या प्रकल्पांना ओ.डब्ल्यू.सी (आॅरगॅनिक वेस्ट कन्वर्टर) लावणे गरजेचे असते. पण बिल्डर्स स्वस्तातली प्रणाली लावून लोकांची फसवणूक करीत आहेत. स्वस्तातल्या पद्धती वापरून लोकंची फसवणूक करण्यात येत असून पैसे वाचवण्याकरिता या पद्धती बिल्डर लॉबीकडून वापरल्या जात आहेत. यात पालिका अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. अशा बाबतीत पालिका अधिकाºयांकडून परिस्थिती हाताळली जाते. यामुळे स्वस्तातल्या पद्धती वापरून पर्यावरणाचा ºहास केला जात आल्याचे समोर आले आहे.

मोठ्या प्रकल्पांच्या इमारती मध्ये ओ.डब्ल्यू.सी असावा असे पर्यावरण विभागाकडून सांगितले जाते. ओ.डब्ल्यू.सी हे ओल्या कचºयापासून खत निर्मिती करणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, इ. सारख्या गोष्टींसाठी वापरला जातो. पाच वर्ष ओ.डब्ल्यू.सी ची काळजी बिल्डर कडून घेतली जाते त्यानंतर सोसायटीने ती घ्यावी असे प्रकल्प धारकांकडून सांगितले जाते. ओ.डब्ल्यू.सी चे प्रमाणपत्र मिळवण्या करिता त्याचे यंत्र पालिकेला दाखवणे गरजेचे असते. ओ.डब्ल्यू.सी ची यंत्र महाग असल्यामुळे बिल्डर्स स्वस्त पद्धतींचा वापर करतात.

खड्डा खणून त्यात कचरा टाकणे, ड्रम बसवणे, टमलर बसवणे इ. सारख्या स्वस्त वस्तू बसवून पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळवली जाते. याचा मुख्य हेतू पैसा वाचवणे असतो. या वस्तूंची पर्यावरण विभागाकडे ज्या गोष्टींची नोंद नसते त्या वस्तूंचा वापर केला जातो. या गोष्टी स्वस्त असतात, पण ओ.डब्ल्यू.सी इतका फायदा देणारे नसतात. ओ.डब्ल्यू.सी वापरण्याचा मुख्य हेतू म्हणजेज त्याला व्यावहारिक दृष्ट्या सफलता प्राप्त झालेली आहे.

पालिका अधिकारी अनेकदा हे उपाय बिल्डर्सला सुचवत असतात. कार्यप्रणाली तपासल्या नंतरच प्रमाणपत्र दिले जाते. पण पालिका अधिकारी अशा स्वस्त प्रणालीला देखील सांभाळून घेतात. इतकेच नाही तर अनेकदा हे उपाय त्यांच्याकडून सुचविले जात असल्याने विकासकांचे फावते. व लोकांची फसवणूक होत आहे. इतकाच नाही तर पर्यावरण विभागाची देखील फसवणूक होते. स्वस्तातल्या पद्धती वापरल्याने पैसे वाचतात पण त्या जास्त काळ टिकत नाही व त्यातून ओ.डब्ल्यू.सी इतका चांगला निकाल देखील येत नाही.

च्ही प्रणाली स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सुचवण्यात आली होती. या अंतर्गत यंत्राने लावल्या नंतरच पर्यावरण विभागाकडून प्रमाणपत्र मिळते.च्पण बिल्डर्सकडून थातुर मातुर उपयांद्वारे प्रमाणपत्र मिळवले जातात. यात महापालिका अधिकाºयांचा हात असतो. 

‘‘ओ.डब्लू.सी ची तपासणी केल्याशिवाय त्याचे प्रमाणपत्र देताच नाही. खोटी प्रमाणपत्र आमच्या कडून दिले जात नाही. महानगरपालिका याची पूर्ण काळजी घेते पण जर एखादा बिल्डर असं काही करत असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई होते. नियमानुसार कारवाई होणारच.’’- सतीश लोखंडे (महापालिका आयुक्त)