शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

चैन पडेना आम्हाला...

By admin | Updated: October 11, 2016 02:28 IST

संपूर्ण राज्यासह पालघर जिल्ह्यात मागील दहा दिवसापासून अंबेमातेचा जागर आणि दांडियाची धूम उद्या पासून थांबणार असून आठ

पालघर : संपूर्ण राज्यासह पालघर जिल्ह्यात मागील दहा दिवसापासून अंबेमातेचा जागर आणि दांडियाची धूम उद्या पासून थांबणार असून आठ तालुक्यातील ८२० खाजगी आणि सार्वजनिक नवरात्रौ मंडळातील मुर्त्यांचे विसर्जन होणार आहे. हा विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा ह्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षिकेसह १ हजार ३४१ अधिकारी कर्मचारी, शीघ्र कृती डाळ,दंगल नियंत्रण पथक सज्ज झाले आहेत.१ आॅक्टोबर पासून नवरात्रोत्सवाला सुरवात झाल्यानंतर, दांडियाची सुरु असलेली धूम,पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी हल्ल्याचा दिलेला इशारा, ह्यामुळे ह्या सणावर दहशतवादाचे सावट राहिल्याने पालघर पोलीस प्रशासन सज्ज झाले होते.दहा दिवस पोलिसांनी डोळ्यात तेल घालून संशयास्पद गोंष्टीसह,गर्दी,वाहतूक,ई. वर बारकाईने लक्ष दिल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.उद्या दसऱ्याच्या सणा सह नवदुर्गा मातेच्या मुर्त्यांचे विसर्जन हि जिल्ह्यात होणार असल्याने हा सोहळा निर्विघ्नपने पार पडावा ह्या साठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.पालघरच्या पोलीस अधिक्षिका शारदा राऊत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली २ अप्पर पोलीस अधीक्षक, ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, १३६ पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक, ९५० पोलीस कर्मचारी, २५० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस बलाची एक कंपनी, एक प्लाटून, शीघ्र कृती दलाचे एक प्लाटून,दंगल नियंत्रण पथकाचे दोन प्लाटून,अशी पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.उद्या दसरा असल्याने भाताची कणसे,आंब्याची पाने,झेंडूची फुले ह्यांनी बनविलेल्या तोरणा साठी,केळीचे खांब,हार,फुले,फळे ह्याच्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी जमली आहे. त्यामुळे ह्या सर्वांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.मात्र हिंदू समाज हा उत्सव प्रिय असल्याने खरेदी मध्ये कुठेही तडजोड होत असल्याचे दिसून आले नाही. भाताच्या कणसांची विक्री करण्यासाठी पालघरसह, केळवे, सफाळे, मनोर, बोईसर ई भागातील आदिवासी महिला पालघरच्या बाजारपेठे सह रस्त्या रस्त्यावर बसलेल्या दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)