शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील दररोजचा १२ टन कचरा पालिकेसाठी आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:34 IST

५० हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू शहरात १२ हजार मालमत्ताधारक असून शहरातुन सरासरी दररोज १२ टन कचरा बाहेर पडतो.

शौकत शेखडहाणू : ५० हजार लोकसंख्या असलेल्या डहाणू शहरात १२ हजार मालमत्ताधारक असून शहरातुन सरासरी दररोज १२ टन कचरा बाहेर पडतो. मात्र डहाणूचा डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटलेला नाही. नव्याने सत्तेवर आलेले भाजपचे नगराध्यक्ष हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवतात याकडे रहिवासी डोळे लाऊन बसले आहेत.डहाणू नगरपरिषद स्थापन होऊन ३२ वर्षे होत आहेत. या कालावधीत बारा मुख्याधिकारी येथे येऊन गेले. मात्र, अद्याप डहाणू नगर परिषदेला शहरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वत: च्या मालकीचे डिम्पंग ग्राऊंड निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे शहरात दररोज साठणारा १२ टन कचरा कुठे टाकावा, अशी गंभीर समस्या नगरपालिका प्रशासनापुढे उभी राहिली आहे.पर्यायान सध्यास्थीतीत लोणपाडा, सरावली येथे उघड्यावर कचरा डंप केला जात आहे. मात्र, त्यामुळे रहिवासी वस्ती त्रस्त झाल्याने नागरिकांकडून तक्र ारीचा सुर निघत आहे. कचºयामुळे दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील नागरिकांनी येथे कचरा टाकण्यास विरोध केला आहे.डहाणूचा विकास व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने डहाणू ग्रामपंचायतीचे १९८५ मध्ये पालिकेत रूपांतर केले. राज्यात शेती बागायती, चिकूची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर स्वच्छेच्याबाबतीत अस्वच्छ असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.साचणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी विनोद डवले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे शासनाकडून शहरात महसूल विभागाच्या मालकीची जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला आहे.शिवाजीनगर सरावली, सावटा, मानफोड पाडा आणि लोणपाडा परिसरात कचºयाची दुर्गंधी पसरत असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या भागात ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कचरा टाकल्यानंतर त्यावर जंतुनाशक औषधाची फवारणी करणे गरजेचे असते. मात्र, ते दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने हे डंम्पिग ग्राऊंड त्वरीत बंद करावे , अशी मागणी होऊ लागली आहे. निवडून आलेले नवे चेहरे ही समस्या कशी हातळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.