शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

तारापूर येथील २० नागरिकांना कर्करोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:36 IST

तारापूर येथे विनामूल्य कॅन्सर शिबिरात ३०० नागरिकांची तपासणी केली असता त्यापैकी २० संशयित रुग्ण आढळले असून पुढील तपासणी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णाचा निश्चित आकडा कळणार

पंकज राऊतबोईसर : तारापूर येथे विनामूल्य कॅन्सर शिबिरात ३०० नागरिकांची तपासणी केली असता त्यापैकी २० संशयित रुग्ण आढळले असून पुढील तपासणी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णाचा निश्चित आकडा कळणार असून तारापूर अणुशक्ती केंद्रामधील किरणोत्सर्गाचा हा परिणाम असल्याची भीती तारापूर परिसरात व्यक्त करण्यात येत आहेअभिनव जनसेवा असोशिएशन या सेवाभावी संस्थेमार्फत आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या विद्यमाने दि .१० ते १२ नोव्हेंबर असे तीन दिवस तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सर शिबीर पार पडले. त्यात २५ वर्षा वरील १८० स्त्रीया व १२० पुरु ष अशा एकूण ३०० नागरिकांच्या कान, नाक, घसा, रक्त, डोळे, दात, छाती, महिलांच्या स्तन व गर्भशायची तपासणी करण्यात आली.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिनव जनसेवा असोशिएशनचे संचालक परीक्षित पाटील,रॉकी तांडेल, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे, सामाजिक कार्यकर्ते राजेश कुटे, मनोज संखे, गणेश दवणे, वैभव मोरे, भावेश तामोरे, बशिर शेख, बाबू पिल्ले,अमित दवणे, हिमांशु निजप ,नंदू नाईक, अविनाश मेहेर, प्रजोत दवणे आदींनी परिश्रम घेतले. शिबिराला आमदार अमित घोडा, केतन पाटिल, उत्तम पिंपले, सुधीर तामोरे, मेघन पाटील, तारापूर पोलिस स्टेशनचे कुंभारे इत्यादिनी भेट दिली.