शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

तारापूर येथील २० नागरिकांना कर्करोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:36 IST

तारापूर येथे विनामूल्य कॅन्सर शिबिरात ३०० नागरिकांची तपासणी केली असता त्यापैकी २० संशयित रुग्ण आढळले असून पुढील तपासणी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णाचा निश्चित आकडा कळणार

पंकज राऊतबोईसर : तारापूर येथे विनामूल्य कॅन्सर शिबिरात ३०० नागरिकांची तपासणी केली असता त्यापैकी २० संशयित रुग्ण आढळले असून पुढील तपासणी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णाचा निश्चित आकडा कळणार असून तारापूर अणुशक्ती केंद्रामधील किरणोत्सर्गाचा हा परिणाम असल्याची भीती तारापूर परिसरात व्यक्त करण्यात येत आहेअभिनव जनसेवा असोशिएशन या सेवाभावी संस्थेमार्फत आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या विद्यमाने दि .१० ते १२ नोव्हेंबर असे तीन दिवस तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सर शिबीर पार पडले. त्यात २५ वर्षा वरील १८० स्त्रीया व १२० पुरु ष अशा एकूण ३०० नागरिकांच्या कान, नाक, घसा, रक्त, डोळे, दात, छाती, महिलांच्या स्तन व गर्भशायची तपासणी करण्यात आली.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिनव जनसेवा असोशिएशनचे संचालक परीक्षित पाटील,रॉकी तांडेल, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे, सामाजिक कार्यकर्ते राजेश कुटे, मनोज संखे, गणेश दवणे, वैभव मोरे, भावेश तामोरे, बशिर शेख, बाबू पिल्ले,अमित दवणे, हिमांशु निजप ,नंदू नाईक, अविनाश मेहेर, प्रजोत दवणे आदींनी परिश्रम घेतले. शिबिराला आमदार अमित घोडा, केतन पाटिल, उत्तम पिंपले, सुधीर तामोरे, मेघन पाटील, तारापूर पोलिस स्टेशनचे कुंभारे इत्यादिनी भेट दिली.