शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

वाड्यातील नागरिकांची वाहतूककोंडीतून होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:33 IST

पालघर-वाडा-देवगाव रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होणार आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात असून मुख्य बाजारपेठेत व्यापारी व हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्र मण केल्याने रस्ता अरु ंद झाला आहे.

वाडा : पालघर-वाडा-देवगाव रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होणार आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात असून मुख्य बाजारपेठेत व्यापारी व हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्र मण केल्याने रस्ता अरु ंद झाला आहे. त्यामुळे येथे वाहतूककोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होते. रूंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरवात होत असल्याने वाडा शहरातील वाहतूककोंडीची समस्या सुटणार आहे.पालघर-वाडा- देवगाव या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम मंजूर झाले असून त्याचा ठेका शासनाने जिजाऊ कंट्रक्शन कंपनीला दिला आहे. अ‍ॅनोटी योजनेतून हा रस्ता मंजूर असून त्यासाठी ७२ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला आहे. खंडेश्वरी नाका ते देसई फाटा यादरम्यानचा रस्ता सिमेंट क्र ॉकीट तर उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. हा रस्ता १२ मीटर लांबीचा होणार आहे. शहरात मुख्य रस्ता त्यानंतर पथमार्ग असा हा रस्ता होणार आहे. ३५ किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून सार्वजनिक बांधकाम विभागाने वाडा शहरात रस्त्यासाठी खुणा करण्याचे काम सुरू केले आहे.वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये खंडेश्वरी नाका ते परळी नाका या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात हातगाड्या, टपरीधारक व किरकोळ विक्र ेत्यांनी अतिक्र मण केले आहे. त्यातच ग्राहक काही सामान खरेदी करण्यासाठी आले, तर रस्त्याच्या बाजुलाच वाहने लावत असल्याने वाहतूककोंडी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होतो. दीड ते दोन किमीचा हा प्रवास करायला अर्धा ते पाऊण तास लागतो. पर्यायी रस्ता नसल्याने नाईलजास्तव नागरिकांना याच रस्त्याने प्रवास करावा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.आता रस्त्याच्या कामाला लवकरच सुरवात होणार असल्याने काही महिन्यातच वाहतूककोंडीची समस्या संपुष्टात येणार असल्याने नागरिक सुटकेचा निश्वास टाकत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार