शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

पुन्हा बॉम्बस्फोट घडवू!

By admin | Updated: August 4, 2015 03:23 IST

कुणी कुणाच्या नावाचा उपयोग करून एखाद्या घटनेशी त्याचे नाव जोडून फसवेल, याचा काही नेम नाही. हे या घटनेवरून समजते. विरारच्या जयश्री

पारोळ : कुणी कुणाच्या नावाचा उपयोग करून एखाद्या घटनेशी त्याचे नाव जोडून फसवेल, याचा काही नेम नाही. हे या घटनेवरून समजते. विरारच्या जयश्री निरंजन या महिलेच्या बाबतीत असा प्रसंग ओढवला की, याकूब मेमन फाशीसंदर्भात धमकीने भरलेले पत्र तिच्या नावाने एका अज्ञात इसमाने मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवले. परंतु, मुंबई पोलिसांना ते पत्र याकूबच्या फाशीनंतर मिळाले.या पत्रामध्ये असे लिहिले होते की, जर याकूबला फाशी दिली तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही मुंबईत पुन्हा सीरियल बॉम्बस्फोट घडवू. या पत्रामध्ये कुठे बॉम्बस्फोट होतील, याची ठिकाणेही सांगितली होती. त्या ठिकाणांमध्ये एका रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. या पत्रामध्ये पोलिसांना गलिच्छ शिव्याही देण्यात आल्या होत्या. या पत्रावर जयश्री निरंजन असे नाव लिहून तिचा फोटो व घरचा पत्ता पण पत्राच्या पाकिटामध्ये ठेवला होता. मुंबई क्राइम ब्रँचने या पत्राबाबत चौकशी केली असता या महिलेचा या पत्राशी काही संंबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. या महिलेचे कुणीतरी वैर काढण्यासाठी तिला या पत्राच्या माध्यमातून फसवले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस याबाबत ज्या पोस्ट आॅफिसमधून हे पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवले, याचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)