शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

बोईसरला उद्योजकांनी केली वीजबिलांची होळी

By admin | Updated: July 5, 2016 02:38 IST

तारापूर एमआयडीसीतील उद्योजकांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर टीमा तर्फे मोर्चा काढून वीज बिलांची होळी केली

बोईसर : तारापूर एमआयडीसीतील उद्योजकांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर टीमा तर्फे मोर्चा काढून वीज बिलांची होळी केली व प्रस्तावीत वीज दरवाढीला स्थगिती देण्याची मागणी केली आणि दरवाढ रद्द न केल्यास मोठया आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.टीमा कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चा मध्ये वेलजी गोगरी, उदयन (संदीप) सावे, जगन्नाथ भंडारी, अजित राणे, निलेश पाटील, रमाकांत चौधरी, जान इ. सह अनेक जण सहभागी झाले होते. महावितरण आयोगाने जून २०१५ पासून निश्चित केलेले औद्योगिक वीजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेत २५ टक्के ते ४० टक्क्यांनी जास्त आहेत. अवाढव्य इंधन समायोजन आकारामुळे हे दर आत्ताच दिडपट झालेले आहेत. घरगुती, व्यापारी व शेतकरी ग्राहकांचे वीजदर ही देशातील सर्वाधिक पातळीच्या जवळपास पोहचले असून यामध्ये पुन्हा सरासरी १९ टक्के व चौथ्या वर्षी २७ टक्के दरवाढ लादणारा व ४ वर्षात ग्राहकांवर ५,६,३७२ कोटी रूपये ची दरवाढ करणारा प्रस्ताव महावितरण कंपनीने आयोगासमोर दाखल केला असुन ही दरवाढ राज्याच्या विकासासाठी अत्यंत घातक ठरणारी आहे त्यामुळे संपूर्ण दरवाढ रद्द करावी अशी मागणी आज दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.(वार्ताहर)प्रस्तावित वीज दर वाढीमुळे उद्योगांना इतर राज्यांचे उद्योग व आंतरराष्ट्रीय उत्पादनाबरोबर स्पर्धा करणे कठीण होईल पर्यायाने उत्पादन कमील होऊन महाराष्ट्र राज्याचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे विद्यमान सरकारने एम.एस.इ.डी.सी.ला प्रस्तावित वीज दरवाढीचा अर्ज महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे देण्याची अनुमती द्यायला नको होती सरकार नेमके या गोष्टीचा अभ्यास करते काय या विषयी जन मानसांमध्ये शंका व प्रचंड संताप आहे. प्रस्तावित वीज दरवाढ ही रद्द केलीच पाहिजे अशी सर्व उद्योजकांची एकमुखी मागणी आहे.