शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
2
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
3
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
4
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
5
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
6
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
7
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
8
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
9
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
10
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
11
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
12
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
13
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
14
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
15
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
16
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
17
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
18
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
19
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

संततधारेने भातरोपे गेली वाहून

By admin | Updated: July 3, 2017 05:59 IST

तलासरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने भात रोपं वाहून गेली आहेत. अनेक गाव पाड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : तलासरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने भात रोपं वाहून गेली आहेत. अनेक गाव पाड्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहील्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. सुरवातीच्या पावसात व विहीरीच्या पाण्याचा वापर करुन पेरणी केलेल्याची रोपे तयार झाली असलेल्यांनी भात लावणी सुरू केली असल्याने अशा शेतकऱ्यांनी बांधलेले गणित यशस्वी ठरतांना दिसत आहे.तालुक्यात भातलागवडी खाली ९७७४.४२ हेक्टर क्षेत्र असून ६.४५ हेक्टर क्षेत्रावर कड धान्य, बागायत ३०८.८० हेक्टर, फुलशेती ७ हेक्टर असून तालुक्यात ९४८८ खातेदार शेतकरी तर १२४६ भूमिहीन मजूर आहेत. तालुका कृषी विभागामार्फत तालुक्यात ४४ हेक्टर वर भात पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले तर बांधावर तूर लागवडीसाठी कृषी विभागाकडे ५५ किलो बियाणे उपलब्ध झाले आहेत. तसेच ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम २०१७’ अंतर्गत कृषी विभागाच्या प्रचिलत योजनेतून कृषी यांत्रिकीकरणसाठी अनुसूचित जाती जमातीसाठी ६० टक्के तर खुल्या वर्गासाठी ४० टक्के अर्थ सहाय्य लाभार्थी शेतकऱ्याला देण्यात येणार आहे.