शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

डहाणूतील समुद्रकिनारा काळवंडला; तेलाचा तवंग, डांबराने विद्रूपीकरण, जैवविविधता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:10 IST

ओल्या वाळूवर काळ्या रंगाचे डांबर पसरून चिंचणी ते बोर्डी ही ३३ किमी लांबीची किनारपट्टी विद्रूप झाली आहे. नारळी पौर्णिमेनंतर या भागात मासेमारी हंगामाला प्रारंभ झाला आहे.

अनिरुद्ध पाटील बोर्डी : डहाणू तालुक्यातील ३३ कि.मी.च्या नितांतसुंदर समुद्र-किनारपट्टीवर उधाणाच्या भरती लाटांसह वाहून आलेला कचरा, डांबर गोळे आणि तेलयुक्त तवंग पसरल्याने किनारा परिसर काळवंडला आहे. किनाऱ्यालगतची सागरी जैवविविधता आणि पारंपरिक मासेमारी व्यवसायावर याचा परिणाम जाणवतो आहे.

डहाणूतील नितांत सुंदर सागरी किनाºयाची पर्यटकांना भुरळ पडलेली आहे. वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे दाखल होतात. गणपती विसर्जन काळात स्थानिकांप्रमाणेच परगावतील पर्यटक किनाºयावर मौजमजा करताना दिसतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रावर जाण्यास पर्यटकांना बंदी आहे.

यंदा आॅगस्टमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. या प्रवाहासह ठिकठिकाणी साचलेले प्लास्टिक, झाडांचा पालापाचोळा, घरगुती वस्तूंचा कचरा समुद्रात वाहून गेला. उधाणाच्या भरती लाटांसह हा कचरा पुन्हा किनाºयावर आला आहे. सोबत खोल समुद्रातील डांबरीगोळे आणि तेलाचा तवंग पाण्यासह किनारपट्टीवर पसरला आहे. प्लास्टिक, पॉलिथीन आणि पालापाचोळा या कचºयावर तेलकट थर आणि रेतीमुळे ढिगारे होऊन साचला आहे.

ओल्या वाळूवर काळ्या रंगाचे डांबर पसरून चिंचणी ते बोर्डी ही ३३ किमी लांबीची किनारपट्टी विद्रूप झाली आहे. नारळी पौर्णिमेनंतर या भागात मासेमारी हंगामाला प्रारंभ झाला आहे. यामुळे होड्यांमध्ये जाळी, बर्फ, पिण्याचे पाणी आणि जीवनावश्यक वस्तू भरणाºया खलाशांना त्याचा त्रास होत आहे. किनाºयालगत पारंपरिक मासेमारी करताना जाळ्यांमध्ये अडकणारे प्लास्टिक, तेलकट पदार्थ चिकटत असून तवंगामुळे मासेमारीवर परिणाम झाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. शिवाय किनारी भागातील जैवविविधतेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.