शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

बविआच्या जाधवांना स्वातंत्र्य नाही, गावितांची खुर्चीसाठी धावाधाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:16 IST

वसईमध्ये करबटांचे टीकास्त्र; भूमिपूत्र बचाव आंदोलनाची जाहीर सभा

वसई : महाआघाडीचा मित्रपक्ष म्हणून बविआच्या उमेदवाराला आम. ठाकूरांना विचारल्या खेरीज स्वत:चे मत व कुठलेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यच नाही, तर दुसरीकडे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खास. गावित हे केवळ खुर्चीसाठी वारंवार पक्ष बदलत असल्याने या दोघांवर पालघर जिल्ह्याचे मतदार कुठल्या मानसिकतेनं विश्वास ठेवणार असे परखड विचार भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे उमेदवार दत्ताराम करबट यांनी वसईच्या वाघोलीत मांडले. पालघर लोकसभेच्या मतदारसंघात प्रचार, जाहीर सभा व कॉर्नर सभाना आता भर उन्हात देखील कमालीचा वेग येताना दिसत असून एका पाठोपाठ एक अशा सर्व पक्षीय व संघटना यांच्या जाहीर सभा संपन्न होत आहेत.वसईच्या पश्चिम पट्टीत वाघोली गावाच्या माळीआळी येथे शुक्र वारी संध्याकाळी भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे पालघर लोकसभेचे उमेदवार दत्ताराम करबट यांची पहिली जाहीर सभा संपन्न झाली. या जाहीर सभेसाठी मंचावर भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे उमेदवार दत्ताराम करबट, बुलेट ट्रेन विरोधी आदिवासींचे नेते काळुराम काका दोधडे, जेष्ठ विधिज्ञ नॉव्हेल डाबरे, शशी सोनावणे, पर्यावरण समनव्यक समीर वर्तक, दत्ता सांबरे, विधिज्ञ धनंजय चव्हाण, जेष्ठ सालू कजार, गोडसंन डायस, मेकेन्जी डाबरे व प्रकाश जाधव आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टिका केली.जनतेचे प्रश्न कसे मांडणारमहाआघाडीच्या उमेदवाराला स्वत:चे मत, निर्णय व कुठलही अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नसेल तर महायुतीच्या उमेदवाराला केवळ खुर्चीची लालसा असून सत्ते व्यक्तिरिक्त जनतेची किंमतच राहिलेली नसेल तर आपण का म्हणून त्यांना निवडून द्यावयाचे असे करबट यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर