शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

बाप्पांचे विसर्जन झाले; रस्त्यातील मंडपांचे काय?

By admin | Updated: September 29, 2015 23:47 IST

गणेशाचे विसर्जन होऊन २ दिवस झाल्यानंतरही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप आजही रस्त्यांमध्ये दिमाखात उभे आहेत.

वसई : गणेशाचे विसर्जन होऊन २ दिवस झाल्यानंतरही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप आजही रस्त्यांमध्ये दिमाखात उभे आहेत. वास्तविक विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी हे मंडप हटवण्यासंदर्भात स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी संबंधीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश देणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्यामुळे आजही अनेक मंडप भर रस्त्यात उभे आहेत.वसई विरारमध्ये भर रस्त्यात मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलीस प्रशासनाकडून यासंदर्भात परवानग्या दिल्या जातात परंतु गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर हे मंडप हटवण्याकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करीत आले आहेत. विसर्जनानंतरही स्थानिक नागरीकांना हे अडथळे पार करत मार्गक्रमण करावे लागत आहे. विसर्जनाच्या दिवशी तर गणेशोत्सव मंडळाचे उत्साही कार्यकर्ते सरसकट रस्तेच बंद करीत असतात. अशा मंडपामुळे नागरीकांना ११ दिवस एकदिशा मार्गाने ये-जा करावी लागत असते. वास्तविक यावर पोलीस यंत्रणेने योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)