शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

बाप्पांचे विसर्जन झाले; रस्त्यातील मंडपांचे काय?

By admin | Updated: September 29, 2015 23:47 IST

गणेशाचे विसर्जन होऊन २ दिवस झाल्यानंतरही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप आजही रस्त्यांमध्ये दिमाखात उभे आहेत.

वसई : गणेशाचे विसर्जन होऊन २ दिवस झाल्यानंतरही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप आजही रस्त्यांमध्ये दिमाखात उभे आहेत. वास्तविक विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी हे मंडप हटवण्यासंदर्भात स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी संबंधीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश देणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्यामुळे आजही अनेक मंडप भर रस्त्यात उभे आहेत.वसई विरारमध्ये भर रस्त्यात मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलीस प्रशासनाकडून यासंदर्भात परवानग्या दिल्या जातात परंतु गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर हे मंडप हटवण्याकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करीत आले आहेत. विसर्जनानंतरही स्थानिक नागरीकांना हे अडथळे पार करत मार्गक्रमण करावे लागत आहे. विसर्जनाच्या दिवशी तर गणेशोत्सव मंडळाचे उत्साही कार्यकर्ते सरसकट रस्तेच बंद करीत असतात. अशा मंडपामुळे नागरीकांना ११ दिवस एकदिशा मार्गाने ये-जा करावी लागत असते. वास्तविक यावर पोलीस यंत्रणेने योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)