शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पालघर लोकसभा मतदार संघावर बविआ पक्षाचा हक्क - आ. ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:52 IST

बहुचर्चित पालघर लोकसभा मतदारसंघावर बविआ पक्षाचा हक्क असून येथून पहिला खासदार हा आमचा निवडून आला होता, त्यामुळे यावेळी सुद्धा आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि जिंकूनही येणार आहोत अशा शब्दात बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर वर आपला दावा केला आहे.

वसई : येथील बहुचर्चित पालघर लोकसभा मतदारसंघावर बविआ पक्षाचा हक्क असून येथून पहिला खासदार हा आमचा निवडून आला होता, त्यामुळे यावेळी सुद्धा आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि जिंकूनही येणार आहोत अशा शब्दात बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर वर आपला दावा केला आहे.दोनच दिवसांपूर्वी देशात आदर्श आचारसाहिता लागू झाली आणि निवडणूकीची धामधूम सुरू झाली. त्यातच राजकीय दृष्टीने पालघर हा मुंबई जवळील मुख्य मतदारसंघ आहे. मात्र, यावर आ. ठाकूर यांनी अद्याप पर्यंत मौन बाळगले होते. परिणामी मंगळवारी प्रथमच त्यांनी याबाबत आपली चुप्पी सोडत आपण यावेळी काय करणार आहात ते सांगितले, ते पुढे म्हणाले की आतापर्यंत प्रत्येक वेळी आम्ही सर्वांना बिनशर्त पाठिंबा देत आलो आहोत. त्यामुळे यावेळी आम्हालाच सर्वांनी पाठिंबा द्यावा यासाठी मी सर्वच राजकीय पक्षांशी बोलणी सुरू केली आहे.आप्पांच्या घोषणेमुळे नेते झाले सावधपालघर मतदार संघावरून युतीमध्ये तणाव असून तो अजूनही निवळलेला नाही, तर दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नसल्यामुळे आम्ही आमचा उमेदवार ठरवून या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे अचानक आलेल्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या घोषणेमुळे युती व आघाडीच्या नते सावध झाले आहेत.

टॅग्स :Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरpalgharपालघर