शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

कला, खेळ आणि शिक्षण महत्वाचे

By admin | Updated: February 22, 2017 05:48 IST

कोणतीही कला, खेळ आणि कोणत्याही भाषेत घेतलेले शिक्षण याला जीवनात अनन्य साधारण महत्व आहे

वसई : कोणतीही कला, खेळ आणि कोणत्याही भाषेत घेतलेले शिक्षण याला जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. जीवन सफल होण्यासाठी या तीनही बाबी मोलाच्या ठरतात. जीवनात जगण्याचा आनंद द्विगुणीत करतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध नाटककार, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी वसईत केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कवी नंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. यावेळी ते म्हणाले की, प्रबळ इच्छाशक्ती होती म्हणून कोकणातून मुंबईत शिक्षण घ्यायला आलो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुंबईत राहिलो, नोकरी केली आणि १९६२-६३ दरम्यान जे डोक्यात होते ते नाटक पुन्हा नव्याने डोक्यात घोळू लागले. गावाकडे नाटक बसवताना अनंत अडचर्णी येतात. जड अंतकरणाने गावात बोर्ड लिहावा लागतो, आज नाटक व्हवूचा नाय. त्याच अनुभवातून वस्त्रहरण या नाटकाचा जन्म झाला. त्या नाटकाने मला, मराठी रंगभूमीला मोठा लौकीक मिळवून दिला. एका मालवणी नाटकाने साता समुद्रापलिकडे झेप घेतली. लेखक या नात्याने मला अनेक पुरस्कार मिळवून दिले. हा सगळा प्रवास त्यांच्या आयुष्याचा असला तरी त्यांनी तो एका तासात अतिशय मनमोकळेपणाने व त्यांच्या विनोदी शैलीत असा काही मांडला की उपस्थित एक तास खळखळून हसत, उत्स्फूर्त दाद देत, असत असेही गवाणकर यांनी यावेळी बोलताना सांगिलते. (प्रतिनिधी)