शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

मंजुरी! तरीही विक्रमगडचे न्यायालय १७ वर्षे रखडले!

By admin | Updated: January 8, 2017 02:37 IST

दिड लाख लोकसंख्येच्या या तालुक्यातील स्वतंत्र न्यायालयाला मंजुरी असूनही गेल्या १७ वर्षापासून ते लालफितीत अडकेले आहेत. त्यामुळे आजही येथील नागरिकांना आपल्या

विक्रमगड : दिड लाख लोकसंख्येच्या या तालुक्यातील स्वतंत्र न्यायालयाला मंजुरी असूनही गेल्या १७ वर्षापासून ते लालफितीत अडकेले आहेत. त्यामुळे आजही येथील नागरिकांना आपल्या केसेस घेऊन जव्हार, वाडा किंवा भिवंडी येथील न्यायालयात खेट्या मारव्या लागत आहे़त. गोरगरीबांच्या दृष्टीने ते खूप गैरसोयीचे व खर्चिक आहे़ कारण विक्रमगड हा तालुका आदिवासी बहुल गरीब शेतकरी वर्गाचा असल्याने येथे मुखत्वे जमीनीसंदर्भातील केसेस जास्त प्रमाणात असतात़ शासनाच्या धोरणानुसार विस्तारीत तालुक्याच्या ठिकाणी न्यायालयाची उभारणी करण्याची तरतूद आहे त्या अनुषंंगाने विक्रमगड तालुक्याच्या स्वतंत्र न्यायालयाची निर्मीती लवकरात लवकर करण्यासंदर्भात येथील स्थानिक आमदार, खासदार व आदिवासी विकास मंत्री यांनी पाठपुरावा करावा, अशी एकमुखी मागणी येथील नागरिक करीत आहेत़ विक्रमगड तालुक्या कार्यक्षेत्रात नगरपंचायत, ग्रामपंचायत, ग्रामदानमंडळ व ग्रुप-ग्रामपंचायत अशी एकूण ४२ स्वतंत्र कार्यालये आहेत़ गांवाची संख्या ९४ असून लोकसंख्या दिड लाखाच्या घरात आहे़ येथे पोलिस कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालये, व मोठी तालुक्याची व्यापारी बाजारपेठ आहे. पण स्वतंत्र न्यायालय नाही. विक्रमगड तालुक्याकरीता स्वतंत्र न्यायालयाचा प्रस्ताव तयार आहे़ त्या करीता जागाही आरक्षित ठेवण्यांत आली होती व त्या जागेची पाहाणी करण्यांत आली होती परंतु आजपावेतो अंमलबजावणी झालेली नाही़जव्हार तालुक्याचे विभाजन करुन १९९९ मध्ये विक्रमगड तालुका स्वतंत्र करण्यांत आला़ तेव्हापासून येथे न्यायालय नाही जव्हार-वाडा-भिवंडी येथे जाण्या-येण्यास वेळ व पैसा जातो त्यामुळे लवकरात लवकर न्यायालय कार्यान्वीत करावे अशी जनतेची मागणी आहे़येथील स्वतंत्र न्यायालय मंजूर असतांनाही गेल्या १७ वर्षात त्याची उभारणी झाली नाही. हे दुर्दैवाचे आहे. ़विक्रमगड हा आदिवासी बहुल असल्याने येथील जनतेला वारंवार केसेस घेवुन अन्य शहरात जाणे परवडणारे नाही़ -निलेश सांबरे, सामाजिक कार्यकर्ते विक्रमगड