शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अंजली तेंडुलकरांना कायदेशीररीत्याच कनेक्शन, महावितरणचा अखेर खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:33 IST

अंजली सचिन तेंडुलकर यांच्या मालकीच्या विरार येथील दोन सदनिकांना रितसर अर्ज केल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच वीज पुरवठा देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कल्याण विभागाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.

वसई : अंजली सचिन तेंडुलकर यांच्या मालकीच्या विरार येथील दोन सदनिकांना रितसर अर्ज केल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच वीज पुरवठा देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कल्याण विभागाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.वीज पुरवठ्यासाठी अर्ज सादर करतांना अंजली तेंडुलकर यांनी त्यांच्या खाजगी मालमत्तेविषयी सादर केलेली कागदपत्रे महावितरणच्या कार्यालयातून मागण्याचा कोणताच अधिकार नगरसेवक धनंजय गावडे यांना नाही. कारण ही बाब सार्वजनिक हिताशी संबंधित नाही. तेंडुलकर यांच्या खाजगी बाबींची माहिती मागणे बेकायदेशीर असून यामुळे एका प्रसिद्ध व्यक्तीच्या खाजगी बाबीत हस्तक्षेप केल्यामुळे त्यांना हकनाक त्रास झाला आहे. असे पवार यांनी म्हटले आहे.महावितरणच्या विरार येथील उपकार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातून जनमाहिती अधिकारी योजना माने यांनी दिलेल्या लेखी माहितीचा खुलासा पवार यांनी केलेला नाही. तेेंडुलकर यांच्या दस्त नोंदणीची कागदपत्रे असिस्टंट इंजिनियर उमेश कदम शोधत असून ती सापडल्यानंतर उपलब्ध करून दिली जातील, असे माने यांनी लिहून दिले आहे. अधिक्षक अभियंता अरुण पापडकर यांनीही ठोस उत्तर दिलेले नाही. खाजगी माहिती देता येत नाही असे पवार म्हणत असले तरी त्यांच्याच वरिष्ठ अधिकाºयांच्या कार्यालयाने दस्तऐवज शोधले जात असल्याचे उत्तर कसे दिले? हा प्रश्न कायम आहे.

टॅग्स :Anjali Tendulkarअंजली तेंडुलकरVasai Virarवसई विरार