शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

वसई नंतर आता ‘मिशन केळवे संवर्धन’

By admin | Updated: January 11, 2017 05:56 IST

वसई मोहिमेच्या सोनेरी विजयानंतर जिल्ह्यात मराठ्यांचे उत्सव सर्वत्र सुरु झाल्यानंतर आपल्या गड किल्यांचे संवर्धन करण्याचे कार्य

पालघर: वसई मोहिमेच्या सोनेरी विजयानंतर जिल्ह्यात मराठ्यांचे उत्सव सर्वत्र सुरु झाल्यानंतर आपल्या गड किल्यांचे संवर्धन करण्याचे कार्य ‘किल्ले वसई मोहीम’ मागील तेरा वर्षा पासून करीत आहे. आज केळवे संवर्धन मोहिमेचे योगेश पालेकर यांच्या हस्ते केळवे येथे पारंपरिक वेशभूषेत विजय दिन साजरा करण्यात आला.सन १७३९ मध्ये वसई मोहिमेच्या सोनेरी विजयानंतर पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यासह परिसरातील गड किल्ल्यावर, गावागावात मराठ्यांचे मानाचे उत्सव सुरु झाले. ह्यावेळी पोर्तुगीजासह, ब्रिटिशांनी हिंदूंच्या गडकोटा वरील वास्तू, देवदेवतांची मंदिरे नष्ट केली होती, त्यांची पुर्नस्थापना करण्यात आली. व गावागावातून देवतांच्या पालखी मिरवणूका, देवीचा गोंधळ आदी उत्सव पुन्हा सुरु झाले. त्यानंतर ब्रिटिशांच्या आदेशाने मराठी सणावर बंदी आणण्यात येऊन गाडे किल्ल्यांची नासधूस करण्यात येऊ लागली. परिणामी पुन्हा पालखी मिरवणुका बंद पडण्याची अवस्था निर्माण झाल्यानंतर चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांचे जुलमी शासन पूर्ण नामशेष केले. त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या इतिहासाचे वंशज म्हणून गडेकोटांचे संवर्धन आणि उद्वस्त होऊ पहात असलेल्या देवतांची पूजा अर्चा आणि पालख्या साजरा करण्याची जबाबदारी प्रत्येक स्थानिक हिंदू धर्मीयांवर येऊन ठेपली.‘किल्ले वसई मोहिमे’ अंतर्गत सन २००३ पासून प्रत्येक वर्षी गडकोटावर विजय उत्सव, संवर्धन मोहीम, पालखी उत्सव साजरा करण्याची मोहिमेला प्रारंभ झाला. ह्याच मोहिमेचा एक भाग म्हणून ह्यावर्षी पहिल्या टप्प्यात वसई किल्ला ते केळवे जंजिरा किल्ल्या दरम्यान होणाऱ्या ‘श्री वज्रेश्वरी देवी पालखी’ चा मान वसईतील अर्नाळा गावास मिळाला. तर आज दुसर्या टप्प्यात ह्या पालखीचा मान जेष्ठ शिवप्रेमी शेखर (मामा) फरमन, भिवंडी आणि केळव्याच्या योगेश पालेकर ह्यांना देण्यात आला होता. त्यामुळे केळवे संवर्धन मोहिमेच्या शेकडो दुर्गप्रेमींनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत हातात भगवे झेंडे,ढोलताश्यांच्या गजरात केळवे गावात मिरवणूक काढली.आण िविजयदुर्ग गडावर जात विजय दिन साजरा केला.