शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘ती’ कचराकुंडी हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:05 IST

स्थानिक मुजोर नगरसेवकाला मिळला धडा; वाद मिटला शांततेने, जनतेची झाली जीत

वसई : एकीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली हरित, स्वच्छ आणि सुंदर वसई असा नारा द्यायचा, त्यात शहरात आधीच कमी उरलेली खेळाची मैदाने आणि जी अस्तित्वात आहेत त्याच खेळांच्या मैदानात कचराकुंडी उभारून नागरिकांच्या आरोग्याशी खेळायचा महाप्रताप काही महिन्यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला होता.मात्र नवघर माणिकपूर विभागातील चुळणेवासियांच्या प्रचंड विरोधामुळे व आंदोलनाचा इशारा दिल्यावर अखेर आयुक्तांनी ही वादग्रस्त आणि डोकेदुखी ठरलेली खेळाच्या मैदानातील सिमेंटची कचराकुंडी शुक्रवारी संध्याकाळी जमीनदोस्त करून ह्या वादावर पडदा पाडला आहे.वसईच्या एच प्रभाग अंतर्गत चुळणे गावातील एकमेव अशा खेळाच्या मैदानात महापालिकेने स्थानिक नगरसेवकांच्या हट्टामुळे सिमेंटची कचराकुंडी बांधण्यात आली होती. त्यामुळे मैदानात खेळणाऱ्या मुलांना व त्या ठिकाणी होणाºया विविध कार्यक्रासाठी येणाºया नागरिकांची दुर्गंधी मुळे मोठी गैरसोय व्हायची.पहिल्या पासूनच ग्रामस्थ या कचराकुंडीच्या विरोधात होते, याबाबत अनेकदा त्यांनी ही कचराकुंडी हलविण्यांत यावी यासाठी स्थानिक नगरसेवक फ्रँक आपटे यांना विनंती केली. मात्र ही कचराकुंडी इथेच राहणार, किंबहुना कोण ही हलवते ते बघतो असा दम देऊन हा प्रश्न तीन महिन्यापासून टोलवत ठेवला, स्थानिक नगरसेवकांच्या हटवादी धोरणामुळे याठिकाणी जागृती संस्थेच्या जॅक गोम्स यांनी आपल्या शिष्टमंडळा तर्फे १४ आॅगस्ट रोजी महापालिका आयुक्तां ची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, प्रसंगी त्यांना घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे हे सुद्धा दाखवले, त्याचवेळी आयुक्त सतीश लोखंडे यांनी आपल्या आरोग्य खात्याचे नवघरचे जितेंद्र नाईक यांना हि कचराकुंडी हलवा असे निर्देश दिले मात्र स्वच्छता निरीक्षक नाईक यांना नगरसेवक आपटे यांनी ती हलविण्यास आडकाठी केल्याचे गोम्स यांनी सांगितले. त्यामुळे हा वाद आणखीनच पेटला दोनच दिवसापूर्वी गोम्स यांनी आयुक्तांना इशारा देऊन हि कचराकुंडी हलविण्यात यावी अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा देताच हा वाद आणखीनच पेटू नये याकरता अखेर आयुक्तांनी हि वादग्रस्त कचराकुंडी आपल्या पथकास सांगून जमिनदोस्त केली, आणि या वादावर एकदाचा पडदा टाकला. त्यामुळे नगरसेवकाला धडा शिकवला गेला आहे.मैदानातील कचराकुंडी हलवून इतर ठिकाणी नेण्यासाठी आम्ही भरपूर पाठपुरावा केला मात्र आयुक्तांनी आदेश देऊन ही नगरसेवकाने न ऐकता लोकांच्या आरोग्याशी खेळून हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनविला, याला लोकशाही म्हणत नाही, याउलट हा वाद म्हणजे नगरसेवक वरचढ महापालिका का असा झाल्याने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.जॅक गोम्स

टॅग्स :Vasai Virarवसई विरार