शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

‘ब्रेनड्रेन’ थांबविण्याकरिता कृती आराखडा

By admin | Updated: October 15, 2015 01:25 IST

कोकणासह राज्यातील अन्य ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात नोकरीच्या निमित्ताने तरुणांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते.

जयंत धुळप, अलिबागकोकणासह राज्यातील अन्य ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात नोकरीच्या निमित्ताने तरुणांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. ग्रामीण भागातील तरुणांनी जर तेथेच राहून तेथील महाविद्यालयांतून विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्या ज्ञानाच्या आधारे आपल्याच ग्रामीण भागात नोकरी वा उद्योग केला तर हे ग्रामीण भागाकडून शहरांकडे होणारा ‘ब्रेनड्रेन’ थांबविणे शक्य होवू शकते आणि या प्रक्रियेकरिता मुंबई विद्यापीठाचा नवा कृती आराखडा निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे.बुधवारी त्यांनी आवर्जून ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. त्यांनी कार्यालयातील स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना मुंबई विद्यापीठाच्या नव्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, महिलांच्या शैक्षणिक व विशेषत: महाविद्यालयीन शिक्षणाकरिता ग्रामीण भागात अद्याप अपेक्षित तितक्या सुविधा नाहीत. अलिबाग पेझारी येथे महिलांकरिता महाविद्यालय आहे, ही आनंदाची बाब आहे. खाजगी संस्थांच्या माध्यमातून महिलांकरिता महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, जेणेकरून महिलांना शिक्षणाच्या अधिक संधी आणि त्याही आपल्या परिसरातच उपलब्ध होऊ शकतील.