शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

महावितरणचे तब्बल ३२ हजार मीटर नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:34 IST

यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणाचे मोठे आर्थिक नुकसान

विरार : वसई - विरार शहरात यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शहरातील अनेक परिसरातील महावितरणचे वीज मीटर खराब अवस्थेत पडले होते.वास्तविक, महापालिकेने पावसाचा कालावधी लोटल्यानंतर हे मीटर दुरु स्त करणे गरजेचे असतानाही महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने तब्बल ३२ हजार मीटर धारकांना मागील बिलाच्या आधारावर चालू बिले द्यावी लागत आहेत, त्यामुळे महावितरण तोट्यात चालली आहे.वसई - विरारच्या महावितरण क्षेत्रांतर्गत ८ लाख ९० हजार मीटरधारक ग्राहक आहे. महावितरणाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार तब्बल ४३ हजार मीटर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे आढळले. यातील ११ हजार मीटर दुरुस्त करण्यात आले असले तरी अद्याप ३२ हजार मीटर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये मीटर बंद असणे, बिलावर युनिट न दाखवणे, ग्राहकांना जास्तीची देयके येणे अशा मीटरचा समावेश आहे.पावसामुळे रखडले कामपावसामुळे आलेल्या तांत्रिक अडचणींनी मीटर खराब झाले होते. मात्र आता काम हे युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे, असे वसईचे महावितरण अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. नवीन मीटर बसवण्यासाठीचा खोळंबा झाला असून नागरिकांना त्यासाठी खेटे घालावे लागत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण