शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे तब्बल ३२ हजार मीटर नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:34 IST

यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणाचे मोठे आर्थिक नुकसान

विरार : वसई - विरार शहरात यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शहरातील अनेक परिसरातील महावितरणचे वीज मीटर खराब अवस्थेत पडले होते.वास्तविक, महापालिकेने पावसाचा कालावधी लोटल्यानंतर हे मीटर दुरु स्त करणे गरजेचे असतानाही महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने तब्बल ३२ हजार मीटर धारकांना मागील बिलाच्या आधारावर चालू बिले द्यावी लागत आहेत, त्यामुळे महावितरण तोट्यात चालली आहे.वसई - विरारच्या महावितरण क्षेत्रांतर्गत ८ लाख ९० हजार मीटरधारक ग्राहक आहे. महावितरणाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार तब्बल ४३ हजार मीटर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे आढळले. यातील ११ हजार मीटर दुरुस्त करण्यात आले असले तरी अद्याप ३२ हजार मीटर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये मीटर बंद असणे, बिलावर युनिट न दाखवणे, ग्राहकांना जास्तीची देयके येणे अशा मीटरचा समावेश आहे.पावसामुळे रखडले कामपावसामुळे आलेल्या तांत्रिक अडचणींनी मीटर खराब झाले होते. मात्र आता काम हे युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे, असे वसईचे महावितरण अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. नवीन मीटर बसवण्यासाठीचा खोळंबा झाला असून नागरिकांना त्यासाठी खेटे घालावे लागत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण