शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मीरारोडमध्ये कांदळवनाच ऱ्हास करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Updated: November 5, 2023 19:33 IST

भूमाफियांनी कांदळवनात भरणी करून कांदळवनाची तोड केल्याची तक्रार वसुंधरा संस्थेच्या अमजद खान यांनी केली होती.

मीरारोड - मीरारोड जाफरी खाडीच्या पात्र परिसरात कांदळवन क्षेत्रात भरणी करून सपाटीकरण, भिंती बांधून झोपड्या केल्याप्रकरणी तलाठी यांच्या फिर्यादी वरून नया नगर पोलिसांनी ७ जणांवर पर्यावरण संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. भूमाफियांनी कांदळवनात भरणी करून कांदळवनाची तोड केल्याची तक्रार वसुंधरा संस्थेच्या अमजद खान यांनी केली होती. १ ऑगस्ट रोजी स्थळपाहणी करण्यात आली असता शांती नगर सेक्टरच्या मागे मौजे. पेणकर पाडा सर्व्हे क्र . नविन ३८ / २ या जागेवर  कांदळवनची तोड करत पत्र्याचे कुपंण , दगड मातीचा भराव टाकुन जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण व विटांच्या भिंती बाधुन तीन - चार झोपड्या बांधल्याचे आढळले . येथे अविसिनिया मरीना या प्रजातीची झाडे आहेत. 

सातबारा उताऱ्यावरील जमीन मालक जालिंदर पाटील, प्रमिला पाटील, भारती पाटील, रंजना पासे, रवींद्र  पाटील, वत्सला म्हात्रे, शकुतंला पाटील यांच्यावर कांदळवनाचा -हास केल्या बद्दल तलाठी वंदना आव्हाड यांच्या फिर्यादी वरून नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे .

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड