शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

पालघर जिल्ह्यातील ७१ गावे पेसा घोषित, विकासाची नवी पहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 03:26 IST

या जिल्ह्यातील वसई, डहाणू आणि तलासरी या तीन तालुक्यातील ७१ गावांना पेसा गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे. याआधी एप्रिल मध्ये पालघर तालुक्यातील २१ गावांना पेसा दर्जा प्राप्त झाला होता.

पालघर : या जिल्ह्यातील वसई, डहाणू आणि तलासरी या तीन तालुक्यातील ७१ गावांना पेसा गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे. याआधी एप्रिल मध्ये पालघर तालुक्यातील २१ गावांना पेसा दर्जा प्राप्त झाला होता. पंचायत विस्तार कायद्यानुसार आदिवासींच्या विकासाला चालना मिळावी तसेच त्यांची स्वशासन व्यवस्था बळकट होण्याच्या दृष्टीने या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्यान्वये जिल्ह्यातील पाडे, पाडयांचे समूह वाडी, वाड्याचे समूह वस्ती, पेसा गावे करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार या ७१ गावांना पेसा गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे.याअंतर्गत डहाणू तालुक्यातील गंजाड आणि जामशेत ग्रामपंचायत मधील ३ गावांचा समावेश करण्यात आला असून तलासरी तालुक्यातील काजळ, वरवंडा व डोंगरी ग्रामपंचायतीच्या २० गावांचा समावेश आहेतर वसई तालुक्यातील भाताणे, गोमन, तिल्हेर , शिवणसाई, टोकरेखैरपाडा, पोमण, पारोळ, आडणे भिनार, माजीवली, करंजोळ ,सायवन, मेढे, सकवार अशा १३ ग्रामपंचायतीमधील ४८ गावांचा समावेश आहे.पेसा कायद्याचे अधिकार प्राप्त झालेल्या या गावांना यापुढे स्वतंत्र ग्रामसभा घेता येणार आहे. स्वत:चा ग्रामसभा कोष, लघु पाणी साठयाचे नियोजन करणे, गौण खनिजांचे नियोजन, अनुसूचित जमातीच्या जमिनींचे अतिक्र मण केलेली जमीन परत मिळवून देण्याचे अधिकार प्राप्त होणार आहेत.पाच टक्के निधी थेट खात्यात होणार जमापंचायत क्षेत्र विस्तार कायद्यामुळे अनुसूचित क्षेत्रामध्ये मोडत असलेल्या जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीतील पाड्यांना आणि ग्रामसभाना त्यांचे विशेष अधिकार आणि नैसर्गिक साधन संपत्तीची खरी मालकी तसेच तिचे जतन व संवर्धन करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे .अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी उपलब्ध होणाºया निधीपैकी आदीवासी उपयोजनेकरिता ५ टक्के निधी सर्व पेसा गावांच्या थेट खात्यात जमा करण्यात येईल.