शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

वसईमध्ये ६५० धोकादायक इमारती

By admin | Updated: August 5, 2015 00:57 IST

वसई-विरार उपप्रदेशात सुमारे ६५० इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. मध्यंतरी महानगरपालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून

वसई : वसई-विरार उपप्रदेशात सुमारे ६५० इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. मध्यंतरी महानगरपालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून संबंधीत भाडेकरूंना नोटीसाही बजावल्या होत्या. २ वर्षापुर्वी नालासोपाऱ्यातही १ इमारत कोसळून २ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या. सोमवारी मध्यरात्री ठाण्यात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेण्याची मागणी होत आहे.वसई, विरार, नालासोपारा परिसरात अनेक धोकादायक इमारती असून महानगरपालिका वेळोवेळी त्या रिकाम्या करण्यासंदर्भात नोटीसा बजावत असते. परंतु, भाडेकरू घरे रिकामी करण्यास तयार नसतात. त्यामुळे भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक धोकादायक इमारती नालासोपारा परिसरात आहेत. दरवर्षी महानगरपालिका अशा धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करीत असते. (प्रतिनिधी)