शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

६१ गाव पाड्यात पाणीबाणी

By admin | Updated: April 26, 2017 00:03 IST

मोखाडा तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. येथील ६१ गावपाड्यांना भीषण तिचा सामना करावा लागत

रवींद्र साळवे / मोखाडामोखाडा तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. येथील ६१ गावपाड्यांना भीषण तिचा सामना करावा लागत असून धामणशेत बेहटवाडी उंबरपाडा सावरपाडा रामडोह नाशेरा कुवरची वाडी या सात गावपाड्यांचे प्रस्ताव तहसील कार्यालयात धूळ खात पडले आहेत. मोखाड्यातील ६१ गाव पाडे पाणीटंचाईग्रस्त असून त्यापैकी थोड्याच गावपाड्यांना १९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या दिवसा गणिक वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली गेल्या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यात टंचाई ग्रस्त गावपाड्याची संख्या ९० च्या आसपास होती परंतु यावर्षी मात्र टंचाईग्रस्त गावपाडयाची संख्या शंभर वर पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विहिरी कोरड्या पडल्याने टेंभीखोडावेवर दुष्काळाचे सावट सफाळे : या विभागातील टेंभीखोडावे, कांद्रे, विठ्ठलवाडी या गावातपाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. भर उन्हाळ्यात गावातील महिला व मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. गावातील तिन्ही विहीर कोरड्या पडल्या आहेत. महिलांना तासनतास पाणी भरण्यासाठी रांगेत उभे रहावे लागते. टेंभीखोडावे व त्या लगतच्या परिसरातील कुटुंबातील प्रत्येकाला पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.या गावाची लोकसंख्या सुमारे २३०० ते २४०० च्या घरात आहे. गावात ३ विहीरी असून सर्व नागरिकांना त्यांच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. उन्हाळा चालू होताच त्या कोरड्या पडण्यास सुरुवात होते. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विहिरीचे पाणी आटले आहे. पाणी भरण्यासाठी येथील महिलाना २-३ तास वाट पहावी लागते. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने गावात बोअरवेल खोदली होती, तीही कोरडी पडली आहे.गावातील जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी नाही. गावातील महिलांना कपडे धुण्यासाठी गावा लगत असणाऱ्या तलावावर जावे लागत होते. परंतु यंदा तो ही आटला आहे. सफाळे उंबरपाडा ग्रामपंचायतीने काही वर्षापूर्वी सुरू केलेल्या शुद्ध पेय जल योजने मधून पाण्याचे जार विकत आणून स्थानिकांना सध्या स्वता:ची तहान भागवावी लागते.