शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

खतनिर्मिती करणाऱ्या गृहसंस्थांना मालमत्ताकरात पाच टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:32 IST

प्रस्तावाला वसई-विरार महानगरपालिकेकडून मंजूरी

विरार : राज्यभरामध्ये २०१४ पासून स्वच्छता भारत अभियान सुरु झाले होते. या माध्यमातून सर्व गावे स्वच्छ करण्याकडे सरकारचा कल होता. या अभियाना अंतर्गात वसई विरारच्या महानगरपालिकेने अनेक ठिकाणे शौचालय बांधून १०० टक्के स्वच्छता अभियान यशस्वी केले. वसई विरार महानगरपालिकेस हगणदारीमुक्त शहर म्हणून देखील घोषित केले. मात्र आता सरकारने एक नवीन उपक्र म सुरु केला असून त्या द्वारे खत निर्मिती करणाºया गृह संस्थांना संबधीत महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता करात पाच टक्के सवलत मिळाणार आहे. या प्रस्तावाला वसई-विरार महानगरपालिकेकडून मंजूरी देण्यात आली आहे.वसई विरार शहारातील लोकसंख्या वेगात वाढत आहे. त्यामुळे जागोजागी मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. लहान मुलांच्या खेळण्याच्या मैदानच्या जागा या मोठ मोठ्या इमारतींनी गिळंकृत केल्या आहेत. तसेच कचºयाची विल्हेवाट लावणाºया डिम्पंग ग्राउंडची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. मात्र आता पर्यावरण कायद्यानुसार जे घरसंकुलन २० हजार चौ.मी पेक्षा जास्त आहेत. त्यांना ओल्या कचºयातून खत निर्मिती करणे बंधनकारक झाले आहे. मात्र, याच्या अंमलबजावणीचे काम आजपर्यत योग्य रित्या झाले नाही.त्यामुळे शहरात कचºयाची समस्या जटील झाली आहे. तर ओल्या कचºयाची सोसायट्यांनी मिळूनच खतात रु पांतर करून जर ते आवारातील बागेतील झाडांना वापरले तरी चालणार आहे. तसेच कऋरट या पोर्टलवर नोंदणी करून त्या खताला बाजारपेठ देखील उपलब्ध होणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्र्गत मिळणार गुणया सर्व उपक्र मानंतर घनकचरा व्यवस्थापन अधिनियम२०१६, अंमलबजावणी साठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत या उपक्र मासाठी गुण दिले जाणार आहेत. त्याचसोबत खतनिर्मिती करणाºया गृहसंस्थांना ५ टक्के मालमत्ता करामध्ये सवलत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. असे प्र. सहा. आयुक्त, सदस्य सचिव, स्वच्छ भारत अभियान सुखदेव दरवेशी यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान