शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

खतनिर्मिती करणाऱ्या गृहसंस्थांना मालमत्ताकरात पाच टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:32 IST

प्रस्तावाला वसई-विरार महानगरपालिकेकडून मंजूरी

विरार : राज्यभरामध्ये २०१४ पासून स्वच्छता भारत अभियान सुरु झाले होते. या माध्यमातून सर्व गावे स्वच्छ करण्याकडे सरकारचा कल होता. या अभियाना अंतर्गात वसई विरारच्या महानगरपालिकेने अनेक ठिकाणे शौचालय बांधून १०० टक्के स्वच्छता अभियान यशस्वी केले. वसई विरार महानगरपालिकेस हगणदारीमुक्त शहर म्हणून देखील घोषित केले. मात्र आता सरकारने एक नवीन उपक्र म सुरु केला असून त्या द्वारे खत निर्मिती करणाºया गृह संस्थांना संबधीत महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता करात पाच टक्के सवलत मिळाणार आहे. या प्रस्तावाला वसई-विरार महानगरपालिकेकडून मंजूरी देण्यात आली आहे.वसई विरार शहारातील लोकसंख्या वेगात वाढत आहे. त्यामुळे जागोजागी मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. लहान मुलांच्या खेळण्याच्या मैदानच्या जागा या मोठ मोठ्या इमारतींनी गिळंकृत केल्या आहेत. तसेच कचºयाची विल्हेवाट लावणाºया डिम्पंग ग्राउंडची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. मात्र आता पर्यावरण कायद्यानुसार जे घरसंकुलन २० हजार चौ.मी पेक्षा जास्त आहेत. त्यांना ओल्या कचºयातून खत निर्मिती करणे बंधनकारक झाले आहे. मात्र, याच्या अंमलबजावणीचे काम आजपर्यत योग्य रित्या झाले नाही.त्यामुळे शहरात कचºयाची समस्या जटील झाली आहे. तर ओल्या कचºयाची सोसायट्यांनी मिळूनच खतात रु पांतर करून जर ते आवारातील बागेतील झाडांना वापरले तरी चालणार आहे. तसेच कऋरट या पोर्टलवर नोंदणी करून त्या खताला बाजारपेठ देखील उपलब्ध होणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्र्गत मिळणार गुणया सर्व उपक्र मानंतर घनकचरा व्यवस्थापन अधिनियम२०१६, अंमलबजावणी साठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत या उपक्र मासाठी गुण दिले जाणार आहेत. त्याचसोबत खतनिर्मिती करणाºया गृहसंस्थांना ५ टक्के मालमत्ता करामध्ये सवलत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. असे प्र. सहा. आयुक्त, सदस्य सचिव, स्वच्छ भारत अभियान सुखदेव दरवेशी यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान