शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

रेल्वे अपघातात ४३ महिन्यांत ४८१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:23 IST

पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान गेल्या ४३ महिन्यात ४८१ जणांचे बळी गेले आहेत.

संजु पवार ।विरार : पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान गेल्या ४३ महिन्यात ४८१ जणांचे बळी गेले आहेत. त्यातील १४७ जणांच्या वारसांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. दरवाज्यात लटकणे, गर्दीच्या वेळी हात निसटून पडणे, आत्महत्या , चालुु गाडी पकडण्याचा प्रयत्न यासारख्या घटनांमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.सफाळे , केळवे रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव, डहाणु रोड, बोर्डी, घोलवड या नऊ रेल्वे स्थांनका दरम्यान मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल रेल्वे सेवा सुरू झाली. क्षणार्धात वेग पकडणाºया लोकलचा अंदाज न आल्यानेही अपघात घडून प्रवाश्यांचा जीव गेला आहे. या परिसरात गेल्या ४३ महिन्यांमध्ये ४८१ अपघातात ठार झाले आहेत. यातील ३३४ मृत्युंचा छडा लाऊन पोलिसांनी मृतदेह वारसांच्या ताब्यात दिले आहेत. मात्र मृतांपैकी १४७ जणांची अद्याप ओळख न पटल्याने पेच वाढला आहे.वैतरणा परिसरातील रेल्वे खांब क्र.१६९/७ ते घोलवड परिसरातील रेल्वे खांब १३५/१७ दरम्यान हे सर्व अपघात घडून आले आहेत. दुसरीकडे, रेल्वेकडून खूपच कमी अनुदान मिळते. अनुदान वाढवून मिळावे यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव मंजूरीसाठी रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ पातळीवरून पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पी आय प्रमोद बाबर यांनी दिली.