शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

रेल्वे अपघातात ४३ महिन्यांत ४८१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:23 IST

पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान गेल्या ४३ महिन्यात ४८१ जणांचे बळी गेले आहेत.

संजु पवार ।विरार : पश्चिम रेल्वेच्या सफाळे ते घोलवड रेल्वे स्थानकांदरम्यान गेल्या ४३ महिन्यात ४८१ जणांचे बळी गेले आहेत. त्यातील १४७ जणांच्या वारसांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. दरवाज्यात लटकणे, गर्दीच्या वेळी हात निसटून पडणे, आत्महत्या , चालुु गाडी पकडण्याचा प्रयत्न यासारख्या घटनांमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.सफाळे , केळवे रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव, डहाणु रोड, बोर्डी, घोलवड या नऊ रेल्वे स्थांनका दरम्यान मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल रेल्वे सेवा सुरू झाली. क्षणार्धात वेग पकडणाºया लोकलचा अंदाज न आल्यानेही अपघात घडून प्रवाश्यांचा जीव गेला आहे. या परिसरात गेल्या ४३ महिन्यांमध्ये ४८१ अपघातात ठार झाले आहेत. यातील ३३४ मृत्युंचा छडा लाऊन पोलिसांनी मृतदेह वारसांच्या ताब्यात दिले आहेत. मात्र मृतांपैकी १४७ जणांची अद्याप ओळख न पटल्याने पेच वाढला आहे.वैतरणा परिसरातील रेल्वे खांब क्र.१६९/७ ते घोलवड परिसरातील रेल्वे खांब १३५/१७ दरम्यान हे सर्व अपघात घडून आले आहेत. दुसरीकडे, रेल्वेकडून खूपच कमी अनुदान मिळते. अनुदान वाढवून मिळावे यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव मंजूरीसाठी रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ पातळीवरून पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पी आय प्रमोद बाबर यांनी दिली.